डहाणू : पालघरमधून शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी बेपत्ता झाल्याने खळबळ माजली असतानाच एक मोठी घडामोड समोर आली आहे. तलावात सापडलेल्या अशोक धोडी यांच्या कारच्या डिक्कीतच त्यांचा मृतदेह आढळला आहे. अशोक…
अलिबाग येथे भव्य सहकार दिंडी व सहकार परिषदेचे आयोजन अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भविष्यातही सहकारी संस्थांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील.देशात जिल्हा बँक अग्रेसर म्हणून काम करीत असताना…
रायगड : सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण विभाग अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक रायगड अलिबाग आणि एच.एल.एल.लाईफ केअर लि.यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रूग्णालय म्हसळा येथे सुरु करण्यात आलेल्या डायलिसिस सेंटरचे लोकार्पण महिला…
मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सुरक्षा गुणांकन प्राप्त 28 शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव रायगड : शालेय विद्यार्थ्यांना जागरूक, आदर्श आणि सक्षम नागरिक बनण्याच्या दृष्टीने ‘माझी शाळा- सुरक्षित शाळा’ अंतर्गत राबविण्यात…
रत्नागिरी : जिल्ह्यातील तीन माजी आमदार लवकरच शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. जिल्ह्यातील चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुभाष बने आणि लांजा राजापूर…
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 30 जानेवारी) पक्षातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. वरळी येथील एनएससीआय डोममध्ये हा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी विधानसभा…
अमुलकुमार जैनअलिबाग : संपूर्ण रोह्याची अस्मिता असलेली करोडो रुपयांची सहकारी रोहा अष्टमी अर्बन बँकेची इमारत व जमिन बिल्डरांना अवघ्या एक कोटी दहा लाखात विकली गेली असल्याची बातमी पसरली आणि रोहासह…
पालकमंत्रीपदावरून भाजपाची मोठी खेळी मुंबई : राज्यातील पालकमंत्रीपदाची यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर झाली, पण रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीच्या नेत्यांमध्येच धूसफूस सुरू होती. अदिती तटकरे यांच्या निवडीला शिवसेनेकडून ( शिंदे…
प्रतिनिधीकर्जत : मुख्यमंत्री पदावरून बिनसल्यानंतर एका पंचवार्षिक पूर्वी शिवसेना आणि भाजपाचे फाटले. शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात यशस्वी केला. त्याला भाजपाने सुरूंग लावला नि राज्यात महायुतीचा अंक सुरू…
रायगड जनोदय ऑनलाइनवाढत्या वयाबरोबर शरीराला अनेक आजार होण्याचा धोका असतो. आता खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे वयाच्या 35 ते 40 व्या वर्षी शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. हृदविकारापासून…