गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन गावचे निवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी धोंडू गायकर (वय ६२) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने समाजमन हळहळलं. ग्रामपंचायतमधील नोकरीतून निवृत्त होऊन ते व्यवसायात…
सलीम शेखमाणगाव : माणगाव येथील मुंबई गोवा महामार्गाची ठेकेदार कंपनी चेतक इंटरप्रयझेसच्या कार्यालयात जाऊन खुर्च्यांची तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच ते सहा अज्ञात कार्यकर्त्यांवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
विश्वास निकमगोवे-कोलाड : राज्यात दिवसेंदिवस पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. पत्रकारांच्या प्रदीर्घ लढाईनंतर अखेर २०१९ रोजी हा कायदा राज्यात अंमलात आला. मात्र, त्यानंतरही राज्यात पत्रकारांवरील हल्ले कमी न होता ते…
घन:श्याम कडूउरण : उरण परिसरात चिटफंड योजनेत झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी हजारोंच्या संख्येने लोकांनी अमाप पैसे गुंतविले होते. त्यामध्ये फसवणूक झाल्याची घटना घडली असून त्यामध्ये दोन्ही प्रकरणात ४०० कोटींच्या वरती…
नागोठणे बसस्थानक नुतनीकरणाच्या प्रतिक्षेत किरण लाडनागोठणे : सरकार आले किती, गेले किती पण नागोठणे बसस्थानकाची दयनीय अवस्था जैसे थे. दगड धोंडे निघालेत, अंबा नदीच्या पूराचे पाणी सतत बस स्थानकांमध्ये घुसुन…
गुरुवार, १७ ऑगस्ट २०२३ मेष राशीतुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा, केवळ कल्पनाविश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही केवळ विचार करता, प्रयत्न करत नाही हा तुमचा खरा…
रायगड : मागील १७ वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्यांवरून पनवेलमध्ये निर्धार मेळावा घेतल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात आक्रमक होताना दिसत आहे. माणगाव येथील ठेकेदार कंपनीचे कार्यालय मनसे कार्यकर्त्यांनी…
सामाजिक कार्यकर्ते वैभव कडू यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल करणार विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात अनेक राष्ट्रीय प्रकल्प, कंपन्या आहेत. मात्र या कंपन्यातून मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण, वायु प्रदूषण होत आहे.त्याचाच परिणाम…
आपलं घर, परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या कुटुंबाला मिळणार ५००० धनादेश गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिध्द तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर येथे मंदिर संस्थेच्या वतीने ‘स्वच्छ माझे आवार स्वच्छ माझे शेजार’ या उपक्रमातून स्पर्धेचे…
किरण लाडनागोठणे : काही शस्त्रक्रिया अत्यंत किचकट तसेच महागड्या असतात. त्या सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या नसतात. मग पुढे काय करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. आता अशा रुग्णांना घाबरण्याची गरज राहणार…