२८ जुलैपासून अंमलबजावणी मुंबई, २५ जुलै : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रवाशांच्या सोयीसाठी काही गाड्यांना अतिरिक्त व्यावसायिक थांबे मंजूर केल्याचे अधिसूचना क्रमांक ६०…
अमुलकुमार जैनअलिबाग : तालुक्यातील पांडवांदेवी येथे आयोजित एका भव्य सामूहिक विवाह सोहळ्यादरम्यान मोठा गोंधळ उडाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन करत परवानगी न घेता आयोजन करण्यात आलेल्या या कार्यक्रमात एका पती-पत्नीस मारहाण…
खोपोली : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरवरील खोपोलीनजीक बोरघाटात बोरघाटात दरड कोसळली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान वाहनांच्या लाबंच लांब रांगा लागल्या असून दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू…
मुंबई : साप पकडून नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या सर्पमित्रांना आता सरकारकडून मान्यता आणि आर्थिक सुरक्षिततेची कवच मिळणार आहे. या सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख दिली जाईल, तसेच त्यांच्या कार्यादरम्यान अपघात झाल्यास १० ते…
अटल सेतूपासून दिघोडे फाट्यापर्यंतचा रस्ता खड्ड्यांनी भरलेला अनंत नारंगीकरउरण, दि. २५ : अटल सेतू ते दिघोडे फाटा या कोकणात जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था आणि रस्त्यावरील मोठमोठे खड्डे यामुळे संतप्त…
प्रतिनिधीरायगड : राज्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, तलाठ्यांपासून ते उपजिल्हाधिकारीपातळीवरील सर्व कर्मचाऱ्यांना आता दररोज कार्यालयात प्रत्यक्ष हजेरी लावून ‘फेस ॲप’द्वारे हजेरी नोंदवणे अनिवार्य करण्यात आले आहे.…
अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला पाच महिन्यांची गर्भवती केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलीवर अलिबाग जिल्हा रुग्णालयात गर्भपाताची वैद्यकीय प्रक्रिया…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत असून, महायुती सरकारमधील ८ वादग्रस्त आणि काही वरिष्ठ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता…
रात्रीची झोप आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. या काळात मेंदू स्वतःला विश्रांती देतो, दिवसाची स्मरणशक्ती दुरुस्त करतो आणि साठवतो. तथापि, आजच्या जीवनशैलीत लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, विशेषतः तरुण लोक.…
शुक्रवार, २५ जुलै २०२५ मेष राशीतुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आणि तुमची भीती शक्य तितक्या लवकर घालवणेही आवश्यक आहे. कारण त्याचा तुमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो व…