विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील गोवे गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रविण महादेव पवार यांची गोवे ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गोवे ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच घेण्यात आली. या…
घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील जासई परिसरातील ३७ शेतकऱ्यांची जमीन उरण-नेरुळ प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे. मात्र संपादित शेतकऱ्यांना गेली अनेक वर्षांपासून साडेबारा टक्के देण्यास सिडको प्रशासन टाळाटाळ करीत आहे. त्याच्या…
वैशाली कडूउरण : ओएनजीसी प्रकल्पातून तेलगळती नंतर शेतकरी, मच्छीमार, नागरिक आणि ओएनजीसी प्रशासनाशी नुकसान भरपाई देण्याबाबत चर्चा करण्यासाठी काल गुरुवारी (१४) बैठक बोलाविण्यात आली होती. सदर बैठक अचानक रद्द करण्यात…
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार दि. 16 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध…
• पाण्यावाचून कसं राहायचं? महिलांची सवाल; जलसंधारणाची गरज• गेली पाच वर्षे मुबलक पाण्याची मागणी; सातत्याने मोटार बिघाड तर मनुष्यबळ कमतरतेमुळे पाण्यासाठी वणवण गणेश प्रभाळेदिघी : जोरदार पावसाची हजेरी होऊन, अद्याप…
मिलिंद मानेमहाड : गणेशोत्सव सणाला १९ सप्टेंबरपासून प्रारंभ होत असून कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या खासगी वाहनाने तसेच एसटी महामंडळाच्या बसने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करणार आहेत. जवळपास ५…
रायगड जनोदय ऑनलाईन : शरीराचा अविभाज्य भाग म्हणजे टाचा. (heels) या टाचांच्याच मदतीने आपण उभे राहतो. त्यांच्याशिवाय कोणतेही कार्य करणे कठीण आहे. मात्र आपण अनके लोकांच्या टाचेला भेगा पडल्याचे पाहिले…
शुक्रवार, १५ सप्टेंबर २०२३ मेष राशीआपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल, आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेतात…
मुंबई : राज्यात आज अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. तर शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. अशात हवामान खात्याकडून आज अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात…
मनसे, काँग्रेस तर्फे वाहतूक विभागातील पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांना देण्यात आले निवेदन विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील खोपटे कोप्रोली रोड वर सातत्याने मोठ्या प्रमाणावर जड अवजड वाहनांची ये-जा होत असते.…