शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल -शंकरराव म्हसकर विश्वास निकमकोलाड : रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांत इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर करण्याच्या केंद्र शासनाच्या मसुद्याला शेतकरी कामगार पक्षाने कडाडून विरोध केला आहे. रोहा तालुक्यातील…
दिघोडेच्या विद्यार्थ्यांची शासनाला हाक उरण, दि. १७ (अनंत नारंगीकर) — रायगड जिल्ह्यातील दिघोडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची जीर्ण व धोकादायक इमारत सध्या विद्यार्थ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरली आहे. सुमारे ६०…
अमूलकुमार जैनअलिबाग : मुरुड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना महिन्याला दहा हजार रुपये व्याज मिळेल, अशा आमिषाने गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करणाऱ्या प्रसन्न पुळेकरला मुरुड पोलिसांनी अटक केली आहे. कमीत कमी…
अमूलकुमार जैनरायगड, ता. १७ : कर्जत तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यात तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन सतरा वर्षीय अल्पवयीन मुलांनी जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला. या प्रकाराचा व्हिडीओ…
गुरुवार, १७ जुलै २०२५ मेष राशीशारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल – थोडा आराम करा आणि सात्विक अन्नसेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. ज्या लोकांनी नातेवाइकांकडून पैसा उधार घेतला होता त्यांना…
उरण, दि.१६ (विठ्ठल ममताबादे) — उलवे नोडमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून रहिवाशांना दररोज मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर उलवे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन राजे…
अलिबाग : कै. विनायक गणपत खोलमकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक उदात्त आणि समाजहिताचा उपक्रम राबवण्यात आला. सौ. रत्नप्रभा बेल्हेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी श्री केशव गोधन समृद्धी केंद्र यांना दोन दुभत्या…
मुंबई : महाराष्ट्रात उत्सव, सण आणि धार्मिक कार्यक्रमांच्या सजावटीत वापरली जाणारी प्लॅस्टिक फुलं आता सरकारच्या लक्षात आली आहेत. या कृत्रिम फुलांमुळे शेतकऱ्यांच्या नैसर्गिक फुलशेतीवर गंभीर परिणाम होत असल्याने राज्य शासनाने…
मुंबई : विधान परिषदेच्या सभागृहात एक अनपेक्षित वळण पाहायला मिळाले, जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरेंना जाहीररित्या सत्तेत येण्याचा स्कोप असल्याचे सूचित केले. अंबादास दानवे…
राजाराम पाटीलउरण-रायगड८२८६०३१४६३ लोकसभा,विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्था, निवडणुका कोणत्याही असोत…महाराष्ट्रात इतरत्र शासन काहीना काही देण्याच्या घोषणा करते. नवी मुंबईत मात्र जमिनी, घरे जबरदस्तीने ताब्यात घेण्यासाठीच, शासन सिडकोच्या माध्यमातून नोटीस काढते. १३ जुलै…