• Tue. Mar 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

कार्लेखिंडीतील एसटी बसचा अपघात ब्रेक फेल झाल्याने…

दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग आगाराची सोमवारी सकाळी ८ वाजता सुटलेली अलिबाग पनवेल ही बस कार्लेखिंडीतील अवघड वळणावर साडेआठ वाजण्याच्या सुमारास बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे व…

खालापूर नगरपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र नगरपालिका नियम 1966 यातील नियम 4 व 5 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकान्वये जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे यांनी जिल्हयातील खालापूर नगरपंचायतीच्या पोटनिवडणूकांसंदर्भात निवडणूक कार्यक्रम जारी केला आहे.…

कर्जत बेंडसे येथे उल्हास नदीपात्रात सापडला मृतदेह; मृतदेहाची ओळख पटली

गणेश पवारकर्जत : तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत होत्या. उल्हास नदी पात्रात एक मृतदेह सापडून आला असुन, सदर मृत व्यक्तीची ओळख पटली असुन मृत व्यक्ती…

धक्कादायक! परप्रांतीय फेरीवाल्यांचा उरणकरांच्या आरोग्याशी खेळ

फळे, भाजीपाला धुण्यासाठी वापरतात रस्त्यावरील पाणी अनंत नारंगीकरउरण : शहरातील परप्रांतीय फेरीवाले, हातगाडीवाले हे विक्रीसाठी आणलेली फळे, भाजीपाला धुण्यासाठी गटारातील, रस्त्यावरील घाणीचे पाणी वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…

महाराष्ट्र राज्य महामंडळातील संचित तोटा ५० हजार कोटीवर; पनवेल काँग्रेसची चौकशी करण्याची मागणी

वार्ताहरपनवेल : शुक्रवार, दि. १२ जुलै रोजी सरकारने विधिमंडळासमोर कॅगचा (CAG) अहवाल मांडला, त्यातून राज्य सरकारच्या गलथान कारभाराचे आर्थिक बेशिस्तीचे भयाण वास्तव समोर आले आहे. टेंडर घ्या, कमीशन द्या, या…

मुंबई-गोवा महामार्गाच्या उड्डाणपुलावरील पावसाचे पाणी थेट रस्त्यावर; नियोजनाचा अभाव

मिलिंद मानेमहाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सर्वच उड्डाणपुलावरील पाणी थेट महामार्गावरील सर्विस रोडवर कोसळत असल्याने स्थानिक नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करणारे योग्य नियोजना…

उरणकरांना वाहतूक कोंडीचे ग्रहण

विद्यार्थी-पालकांबरोबर जनताही हैराण शाळा सुटण्याच्यावेळी मुख्य ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी घन:श्याम कडूउरण : शहरात गेली अनेक वर्षापासून वाहतूक कोंडीची समस्या आ वासून उभी आहे. या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी…

नवी मुंबई विमानतळावरून मार्च 2025 मध्ये पहिल्या विमानाचे टेकऑफ -मुरलीधर मोहोळ

घनःश्याम कडूउरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी असणारे देशातील पहिले विमानतळ असेल. या विमानतळावरून मार्च 2025 मध्ये पहिल्या विमानाचे टेकऑफ होईल, असा विश्‍वास नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री…

उरण विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा दावा

घनःश्याम कडूउरण : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच इच्छुकांची भाऊगर्दी वाढू लागली आहे. नुकतीच काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत महाविकास आघाडीतून उरण विधानसभेवर काँग्रेस पक्षानी दावा…

कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना बसद्वारे मुंबईत सोडणार; प्रशासनाचा निर्णय

रत्नागिरी : कोकणात पावसाचे धुमशान सुरू आहे. मोठा प्रमाणात झालेल्या पावसामुळे कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी नातुवाडी बोगद्याजवळ माती आणि झाडे ट्रॅकवर कोसळल्याने कोकण मार्गावरील…

error: Content is protected !!