कालव्याला पाणी न सोडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान; नुकसान भरपाईची मागणी विश्वास निकमकोलाड : कोलाड पाटबंधारे विभागाने कालव्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च केला. परंतु अद्यापही कामे पूर्ण झाली नाहीत. याउलट काही…
जमिनीची मोजणी, आकारफोड व प्रतसाठी देण्यासाठी लाचेची मागणी अमुलकुमार जैनरायगड : जिल्ह्यातील म्हसळा भूमी अभिलेख कार्यालयातील एका भूकरमापक कर्मचार्याला जमीनीची मोजणी, आकारफोड व क प्रत देण्याच्या मोबदल्यात पन्नास हजार रुपयांची…
मुंबई: महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अपघातग्रस्त रुग्णांना आता 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार करता येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय…
शुक्रवार, १८ एप्रिल २०२५ मेष राशीमुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी, रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हसित व्हाल. घरातील गरजेचे सामान…
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणात इयत्ता पहिली पासून हिंदी सक्तीच्या निर्णयावरुन केंद्र सरकारला मोठा इशारा दिला आहे. “राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी…
घनश्याम कडूउरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर २४ मार्च २०२३ पासून “क्षयरोगमुक्त पंचायत” हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला.…
माणगावात रायगड जिल्ह्यातील पहिले बीएस्सी नर्सिंग कॉलेज ॲड. राजीव साबळे यांनी व्यक्त केली कृतज्ञता सलीम शेखमाणगाव : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यक्षम आणि कार्यतत्पर खासदार सुनील तटकरे यांच्या अथक प्रयत्नानंतर…
दादर ग्रामस्थांचे मंत्री भरतशेठ गोगावले यांना निवेदन विनायक पाटीलपेण : दादर गावामध्ये १७ वर्षात सेझ कंपनी अथवा शासनाच्या भूसंपादन अधिनियमाप्रमाणे कोणताही प्रकल्प आला नाही, तसेच नापीक झालेल्या जमिनींमुळे बेरोजगारीचा गंभीर…
गुरुवार, १७ एप्रिल २०२५ मेष राशीतुमचे हास्य हे नैराश्य घालविण्यासाठीचा उत्तम उपाय ठराल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतीत राहू शकतात.…
शशिकांत मोरेधाटाव : कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी कालव्याची दुरुस्ती कामे दोन-तीन वर्षे सुरू आहेत. दुरुस्ती कामे संपता संपेनात. त्यामुळे पाण्याची अद्याप शाश्वती नाही. यावर्षी वाशी, तळाघर, लांढर हद्दीतील कालव्याची…