• Tue. Feb 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

वडापावमध्ये आढळला साबणाचा तुकडा, तक्रारीनंतर कर्जत स्टेशनवरील स्टॉल बंद

कर्जत : एका महिला प्रवाशाला स्टॉलवरून खरेदी केलेल्या वडापावमध्ये “साबणाचा तुकडा” सापडल्याची तक्रार आल्यानंतर मध्य रेल्वेने कर्जत स्थानकावरील खाद्यपदार्थांचा स्टॉल बंद केला आहे. रशिदा इशाक घोरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार,…

जगताप कुटुंबियांचे महाडमध्ये ८ एप्रिलला शक्ती प्रदर्शन?

मिलिंद मानेमहाड : १९४ महाड विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत २२,६१० मतांनी पराभव झाल्यानंतर नाराज झालेल्या स्नेहल माणिकराव जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जगताप कुटुंबीयांनी ताकद आजमावण्यासाठी ८ एप्रिल रोजी महाडमध्ये…

म्हसळा तालुक्यातील पांगळोली ग्रामपंचायतीत 28 लाखांचा अपहार

म्हसळा : तालुक्यातील पांगळोली ग्रामपंचायतीमध्ये 28 लाखाचा अपहार झाला असल्याची तक्रार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव जाधव यांनी दिली आहे. याप्रकरणी तत्कालीन सरपंच आणि तलाठी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला…

एकविरा देवीच्या यात्रेनिमित्ताने प्रशासनाचा मोठा निर्णय; एकाच रंगाचे कपडे, जनावरांचा बळी देण्यास बंदी

पुणे : श्री एकविरा देवी चैत्र उत्सव २०२५ पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यांनी ३० मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ६ एप्रिल…

मध्यरात्री संसदेत ऐतिहासिक निर्णय! वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर, आता राज्यसभेत सरकारची परिक्षा

नवी दिल्ली: वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत मॅरेथॉन चर्चा झाली. अल्पसंख्यांक विकास मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले. त्यानंतर त्यावर चर्चा झाली. त्यानंतर हे विधेयक 288 विरुद्ध 232 मतांनी…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, ३ एप्रिल २०२५ मेष राशीतुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. कुटुंबाच्या आघाडीवर सारे काही सुरळित असेल, आणि…

वक्फ बोर्डच्या महाराष्ट्रात तब्बल ‘इतक्या’ मालमत्ता; आकडा ऐकून व्हाल अवाक!

मुंबई : महाराष्ट्रात सध्या वक्फ बोर्डच्या तब्बल 23566 मालमत्ता आहेत. त्यात एकट्या मराठवाड्यात मालमत्तेच्या 60% पेक्षा जास्त भागावर अतिक्रमण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे याबाबत बोर्डाने 42 आदेश पारित…

देशभरात ‘गुगल पे’ आणि UPI पेमेंट सेवा बंद; सेवा खंडित झाल्याने लोक त्रस्त!

मुंबई : देशभरात युपीआय सेवा आणि गुगल पे सेवा बंद झाली आहे. अनेक ग्राहकांना या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने ग्राहक देखील त्रस्त झाले आहेत. असाच प्रकार दोन दिवसांपूर्वीच देखील…

उरण पोस्ट कार्यालय अचानक बंद; ग्राहकांमध्ये संभ्रम

घन:श्याम कडूउरण : शहरातील आनंदनगर येथे गिरिराज अपार्टमेंटमध्ये सुरू असलेले पोस्ट कार्यालय इमारत धोकादायक झाल्याने अचानक बंद करण्यात आले. मात्र, या कार्यालयाचे नवीन ठिकाणी स्थलांतर झाले आहे की नाही, याबाबत…

तापमानाचा पारा चढलेला असतानाच महाड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी पार पडणार?

मिलिंद मानेमहाड : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याचे संकेत असतानाच महाड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका तापमानाचा पारा वाढत असतानाच व पाणी…

error: Content is protected !!