• Sat. Feb 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

यश मिळवताना आपल्या कुटुंबासह विभागाचा आणि समाजाचा नावलौकिक साधावा -अरुण मांजरेकर

श्रीवर्धन भंडारी समाज पंचतन विभागाच्यावतीने ज्येष्ठ नागरिक सन्मान व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न अभय पाटीलबोर्ली पंचतन : आताचे विद्यार्थी हे पुढील उज्वल भारताचे भावी नागरिक आहेत, आपल्या शैक्षणिक वाटचालीमध्ये घवघवीत…

माणगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का!

वडवली मोहल्यातील ग्रामपंचायत सदस्यांसह मुस्लिम बांधवांनी केला शिवसेनेत प्रवेश सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील मांजरावणे पंचायत समिती गणातील मौजे वडवली मोहल्ला या गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच शिवसेना पक्षांमध्ये ढालकाटी येथील…

शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन; ग्रामस्थांनी दिला चोप

रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अलिबाग : खासगी शिकवणीमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या एका शिक्षकाला ग्रामस्थांनी चांगलाच चोप देऊन रेवदंडा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या शिक्षकाला रेवदंडा पोलिसांनी अटक करून गुन्हा…

पुणे दहशतवादी अटक प्रकरणाचे धागेदोरे रत्नागिरीपर्यंत, चौथ्या संशयिताला अटक

वृत्तसंस्थापुणे : पुणे एटीएसने कोथरूडला पकडलेल्या दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याप्रकरणी रत्नागिरीतून एका संशयितला अटक केली आहे. याप्रकरणात आतापर्यंत चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. इम्रान खान आणि मोहम्मद युनिस साकी…

महावितरण अधिकाऱ्यांची ना. आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

महावितरणाचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे दिले निर्देश वार्ताहरअलिबाग : मागणाव तालुक्यात महावितरण विभागाच्या वीज संदर्भात असलेल्या समस्या व इतर विभागांच्या कामकाजाचा आढावा यासंदर्भात शासकीय विश्रामगृह, माणगांव येथे महिला व बालविकास…

ग्रामसभेत अडथळा आणून प्रशासनाची बदनामी प्रकरण; आरोपींना केले गजाआड, २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

अमूलकुमार जैनअलिबाग : म्हसळा तालुक्यातील पांगलोळी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून शासन चौकशी झाली असता संपुर्ण ग्रामपंचायत बरखास्त करून येथे प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासक पाटील यांनी त्यांचे अधिकारात व शासन…

मुंबई-गोवा महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावे; जनतेची मागणी

सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली १३ वर्ष रखडले असून सद्यस्थितीत या महामार्गाची अत्यंत गंभीर अवस्था झाली असून या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी राज्यकर्त्यांनी…

ग्रामसभेत अडथळा निर्माण केल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल, एकास अटक तर दुसरा निसटला

म्हसळा तालुक्यातील पांगलोळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतील प्रकार वैभव कळसम्हसळा : तालुक्यातील पांगलोळी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून शासन चौकशी झाली असता संपुर्ण ग्रामपंचायत बरखास्त करून येथे प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासक पाटील…

श्रीवर्धनच्या ९ वाड्या ‘नॉट रिचेबल’

पावसाळ्यात संपर्क साधणार कसा? गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यात चार दिवसात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. आता पावसाने उघडीप दिल्याने येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, दुर्गम भाग म्हणून बोर्लीपंचतन परिसरातील ९…

बेघर झालेल्या आदिवासी बांधवांना शिवशक्ती चॅरिटेबल ट्रस्टचा मदतीचा हात

विठ्ठल ममताबादेउरण : रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा उरण तालुक्यालाही मोठ्या प्रमाणात बसला. याच तडाख्यात उरणमधील ऐतिहासिक दृष्टीने महत्वाचा असलेल्या द्रोणागिरी पर्वताला सुद्धा अतिवृष्टीची झळ बसली. मोठ्या प्रमाणात द्रोणागिरी पर्वत…

error: Content is protected !!