शिवसेना पक्ष व चिन्ह विवाद: ‘विधिमंडळातील फूट म्हणजे पक्षात फूट नव्हे’; ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद नवी दिल्ली : शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे…
मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ मेष राशीतुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. केवळ सकारात्मक विचारसरणी अवलंबिल्यामुळे या समस्येशी दोन हात करू शकेल. आपल्या पालकांनी केलेल्या…
नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६ खासदारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत करण्यात आलेले विलीनीकरण बेकायदेशीर असल्याचा दावा करत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची…
श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि सुगंधित पानमसाल्याच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एसटी स्टँड परिसरात टाकलेल्या छाप्यात वाहनासह एकूण १ लाख ६० हजार ६६०…
डॉ. सतेज म्हसकर यांच्या प्रसंगावधानामुळे दोन वर्षांच्या बालकाला नवजीवन! कोलाड । विश्वास निकमखेळण्यातील दोन लहान चुंबक गिळल्यामुळे एका दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या आतड्यांना गंभीर छिद्रे पडून त्याची प्रकृती अचानक चिंताजनक झाल्याची…
श्रीवर्धन । अनिकेत मोहितगेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे श्रीवर्धन तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामेही पूर्ण झाले; मात्र तब्बल वर्ष उलटून…
उरण । अनंत नारंगीकरपावसाळी मासेमारीवर बंदी असतानाही उरण परिसरात अवैध मासेमारीचे सत्र सुरूच असून, यादरम्यान आवरे गावातील एक खलाशी समुद्रात बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. संगम भार्गव गावंड…
उरण । अनंत नारंगीकरकामगार संहिता रद्द करा, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, वाढती महागाई कमी करा आणि विरार-अलिबाग कॉरिडोअर बाधितांना योग्य मोबदला द्या, या प्रमुख मागण्यांसाठी आज उरणमध्ये कामगार, महिला, शेतकरी…
उरण । घन:श्याम कडूगेल्या चार दशकांपासून केवळ आश्वासनांवर बोळवण करून पुनर्वसनाच्या नावाखाली गावकऱ्यांना झुलवत ठेवणाऱ्या प्रशासनाविरोधात आता नवीनशेवा आणि हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांनी एल्गार पुकारला आहे. “आता कागदावरचा हक्क…
घनःश्याम कडूउरण : ‘तिसरी मुंबई’ या प्रकल्पाच्या नावाखाली उरण, पेण आणि पनवेल तालुक्यातील १२४ गावांतील जमिनी हडपून स्थानिक भूमिपुत्रांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.…