• Sat. Mar 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • कॅन्टिन चालकाला मारहाणप्रकरणी संजय गायकवाडांना दणका, मुंबईत गुन्हा दाखल

कॅन्टिन चालकाला मारहाणप्रकरणी संजय गायकवाडांना दणका, मुंबईत गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास कॅन्टिनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाल्यामुळे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी तेथील व्यवस्थापकाला मारहाण केली होती. ताटात आलेल्या डाळीतून वास येत असल्यामुळे गायकवाडांचा पारा चढला…

वरूण सरदेसाई यांना निलम गोऱ्हे यांच्या बॅाडीगार्डकडून धक्काबुक्की; विधानभवनात गोंधळ

मुंबई, दि. १० (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात आज गंभीर गोंधळ घडला, जेव्हा शिवसेना (ठाकरे गट) चे आमदार वरुण सरदेसाई यांना विधानभवनाच्या पायऱ्यांवर जाताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या…

“बाहेर ये तुला दाखवतो,…” अनिल परबांनी ‘गद्दार’ म्हणताच शंभूराज देसाई भडकले

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज विधानपरिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांच्यात जोरदार वाद झाला. मुंबईतील मराठी माणसांना घर मिळावीत…

आईला म्हणाला, ‘लवकरच जेवायला घरी येतो’ अन् ओंकारने अटल सेतूवन मारली उडी; शोध मोहीम सुरूच

नवी मुंबई : ३२ वर्षांचे डॉ. ओंकार कवितके, जे. जे. रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होते, सोमवारी रात्री (७ जुलै) अचानक रुग्णालयातून निघाले आणि आपल्या आईला फोनवर सांगितले—“लवकरच जेवायला घरी…

आमदार निवासात डाळीवरून गदारोळ : संजय गायकवाडांची कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी आमदार निवासात वास्तव्यास असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्याकडून मंगळवारी रात्री मोठा राडा झाला. कन्टीनमध्ये मिळालेल्या निकृष्ट जेवणामुळे त्यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण…

रवींद्र चव्हाण ठरले भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; पक्ष संघटनात नव्या पर्वाची सुरुवात

मुंबई: राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले मंत्री रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत निवड जाहीर झाली आहे. या निर्णयामुळे पक्ष संघटनात नव्या नेतृत्वाचे पर्व सुरु झाले असून…

ठाकरे बंधूंनी लिहिलं एकत्रित पत्र, मराठीसाठी नवा अध्याय

मुंबई : शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात उभ्या ठाकरे बंधूंना मोठा यश लाभलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित दोन्ही शासन आदेश मागे घेतल्याची घोषणा करताच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व…

ठाकरेंच्या दणक्यानंतर महायुती सरकारची माघार; त्रिभाषा धोरणाचा जीआर रद्द, CM फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला सीएम देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. ठाकरे बंधूच्या दणक्यानंतर महायुती सरकारने माघार घेतली आहे. हिंदी सक्तीबाबत सर्वात मोठा निर्णय घेतला असून या…

आता दुचाकी वाहनांनाही NHAI वर भरावा लागणार टोल? काय आहे सत्य?

मुंबई : राष्ट्रीय महामार्गावर खासगी कारधारकांसाठी केंद्र सरकारने ‘फास्टॅग टोल पास’ योजना सुरू केली असून, सतत प्रवास करणाऱ्यांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. फास्टॅगच्या माध्यमातून टोल भरताना वेळेची वाचवणूक…

वीज ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय! महाराष्ट्रात वीजदरात लवकरच मोठी कपात

मुंबई ; महाराष्ट्रातील सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी एक सुखद बातमी पुढे आली आहे. महावितरणने सादर केलेल्या याचिकेवर राज्य वीज नियामक आयोगाने (MERC) दिलेल्या निर्णयानुसार, वीजदरात टप्प्याटप्प्याने तब्बल 26% कपात करण्यात येणार…

error: Content is protected !!