किरण लाडनागोठणे : येथील सरखेल कान्होजी आंग्रे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आंगरआळीच्या अध्यक्षपदी मयुर शिर्के यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. मंडळाचे यंदा 28वे वर्षे आहे. सरखेल कान्होजी आंग्रे सार्वजनिक गणेशोत्सव…
धनगरमलई मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय गणेश प्रभाळेदिघी : एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाची विविध मार्गाने धडपड सुरू आहे. मात्र, श्रीवर्धन तालुक्यातील गावांना शहराकडे जोडणारी मुंबई एसटी गेल्या तीन वर्षांपासून…
नवी मुंबई पोलीस आयुक्तांची तीन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई घन:श्याम कडूउरण : येथील कोट्यावधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यातील महिला आरोपी व तीच्या सहकाऱ्यांशी पोलीसांचे धागेदोरे उजेडात आले आहेत. संशयीत महिला आरोपी…
मुंबई: मराठी आणि हिंंदी मनोरंजन विश्वात आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले. त्या ८१ व्या वर्षांच्या होत्या. सीमा देव यांनी मराठी आणि हिंदी सिनेमात…
गुरुवार, २४ ऑगस्ट २०२३ मेष राशीमोतीबिंदू असणा-या रुग्णांनी प्रदुषित वातावरणात जाणे टाळावे. धुरामुळे आपल्या डोळ्यांना आणखी त्रास होऊ शकतो. प्रखर सूर्यप्रकाशात जाणे शक्यतो टाळावे. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून…
रायगड प्रकल्पग्रस्त आणि जनरल कामगार संघटनेने केला विक्रमी सलग चौथ्यांदा पगारवाढीचा यशस्वी करार विठ्ठल ममताबादेउरण : कामगार क्षेत्रात रायगड प्रकल्पग्रस्त आणि जनरल कामगार संघटना ही संघटना गेली 14 वर्षा पासून…
शाळेच्या समस्यांविषयी केली विचारणा; महिला पालकवर्ग आक्रमक विश्वास निकमगोवे-कोलाड : रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिलीचा वर्ग बंद करून त्याठिकाणी दुसऱ्या भागातील अंगणवाडीची मुले बसविली जातात…
मिलिंद मानेमहाड : महाड औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळदरी गावामध्ये बहिणीला मारहाण का केली हे विचारण्यास गेलेल्या दोघांना मारहाण झाली. या मारहाणीमध्ये दोघेजण जखमी झाले असून मारहाण करणाऱ्या विरोधात महाड…
बंगळुरु : भारतानं अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा मान पटकावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या…
महावितरणचा नागरिकांच्या जीवाशी खेळ प्रतिनिधीमहाड : महावितरणच्या विविध ठिकाणी असलेल्या ट्रान्सफार्मवरवरील वितरण पेट्या सताड उघड्या असल्याने शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, धोका निर्माण झाला आहे. असुरक्षित काम करणाऱ्या महावितरण…