• Thu. Feb 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

रायगडच्या वरंध घाटात ST बसचा भीषण अपघात

चालकाचा ताबा सुटला अन् बस 50 फूट खोल दरीत कोसळली महाड : रायगडच्या वरंध घाटात एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. भोर-महाड मार्गावर वरंध घाटात हा अपघात झाल्याची माहिती समोर…

१४ वर्षानंतरही माणगाव बायपासचे काम अपूर्णच!

ठेकेदार बदलला तरीही माणगाव व इंदापूर बायपासच्या कामाचा तिढा कायम सलीम शेखमाणगाव : कोकणासह दक्षिणेला जोडणारा विकासाचा मार्ग म्हणून मुंबई-गोवा महामार्गाकडे पहिले जाते. या मार्गाच्या कामाची गेली पंधरा वर्षापासून चांगलीच…

नवी मुंबई हादरली! शाळेच्या बस चालकानेच केला 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

नवी मुंबई : शाळेच्या बस चालकाने 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना नवी मुंबईमध्ये घडली आहे. ही घटना शनिवारी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारीच्या आधारे,…

आजचे राशिभविष्य

शनिवार, १५ मार्च २०२५ मेष राशीकार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता…

द्रोणागिरी नोड येथील भेंडखळ तलावात तरुणाचा बुडून मृत्यू

अनंत नारंगीकरउरण : भेंडखळ गावाशेजारील तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १४) दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास घडली. घनश्याम जयस्वाल असे मृताचे नाव असून तो लखनोल येथील…

‘पीओपी’ गणेशमूर्तींसंदर्भात विधिमंडळात मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील मोठा सण असून, हा पारंपरिकपणे साजरा करण्यावर कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी प्रयत्नशील असून गणेश मूर्तिकार बेरोजगार होऊ नयेत आणि पारंपरिक मूर्ती निर्मितीवर परिणाम होऊ…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १३ मार्च २०२५ मेष राशीतुमच्या संशयी स्वभावामुळे तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागेल. भविष्यात जर तुम्हाला आर्थिक रूपात मजबूत बनायचे आहे तर, आज पासूनच धन बचत करा. दैनंदिन व्यस्ततेतून थोडा…

ग्रीनफिल्ड महामार्गासाठी NHAI च्या अधिकाऱ्यांकडून बळजबरीने सर्वेक्षण

सर्वेक्षणाला चिरनेर व कळंबूसरेमधील शेतकऱ्यांनी केला विरोध भांडवलदार, कंपनी प्रशासनाच्या फायद्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरु असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्रातील बहूचर्चित विरार-अलिबाग कोरीडोर प्रकल्प हा मुंबईमधून थेट रायगड जिल्ह्यातील…

रेल्वे सेवा कोलमडली; पुन्हा एकदा उरणकरांचा जीव धोक्यात!

विठ्ठल ममताबादेउरण : १२ जानेवारी २०२४ रोजी उरण-नेरूळ उरण -बेलापूर रेल्वेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हिरवा झेंडा दाखवला होता, पंतप्रधानांच्या हस्ते या रेल्वे सेवेचे उद्घाटन करण्यात आले होते .आणि तेव्हापासून उरण-नेरूळ,…

पीओपीच्या मूर्तींचा नियम शिथिल होणार? विधानसभेतील चर्चेदरम्यान पंकजा मुंडे म्हणाल्या…

मुंबई : पीओपीच्या साहाय्याने तयार केलेल्या मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे राज्य शासनाने पीओपी मूर्ती बनविणे, विक्री करणे आणि त्याच्या विसर्जनास बंदी घातली. या…

error: Content is protected !!