आदिवासी वाडीवर झपाट्याने विकास कामे करणार – प्रितेश बाबेल श्रीकांत शेलारदांडगुरी : श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले आदिवासी वाडीवर शनिवारी पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक प्रितेश बाबेल यांच्याकडून खाऊ वाटप करण्यात आले. प्रितेश बाबेल…
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कोलाड लायन्स क्लबचा उपक्रम विश्वास निकमगोवे-कोलाड : समाजात वावरत असताना आपण या समाजाचे काही देणं लागतो या निस्वार्थ भावनेने काम करणारी माणसं आपल्याला समाजात क्वचितच पहायला मिळतात.…
अमूलकुमार जैनअलिबाग : मुरूड तालुक्यातील मिठागर येथे मच्छि तलावामध्ये पाणी चालू बंद करण्याचा कॉक बंद करण्यासाठी गेलेला इसम बुलाई धुलापाडा मुड्डी (वय २७ वर्षे, रा. चुपरीजिला, जयनगर पश्चिम बंगाल) मयत…
• जिल्हा नियोजन समितीमधून नागोठणे ग्रामपंचायतीला विविध विकासकामांसाठी निधी मंजूर• शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश किरण लाडनागोठणे : आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड मतदार संघातुन भाकरी फिरवणार असे प्रतिपादन महाड विधानसभेचे शिवसेनेचे…
प्रतिनिधीअलिबाग : माणुसकी प्रतिष्ठानचे कार्यकारी सदस्य व डिजिटल स्किल्सचे संचालक हर्षल कदम यांनी वेबसाईट डेव्हलपमेंट व पायथॉन सोबत डाटा सायन्स हा कोर्स करण्याकरिता आलेल्या अंकिता मोरे या विद्यार्थिनीला माणुसकी प्रतिष्ठानच्या…
म्हसळा : तालुक्यातील प्रशासकीय व बहुतांश शासकीय कार्यालये असणारी तहसील कार्यालयाची इमारत धोकादायक बनली आहे. तब्बल ८८ वर्षांचे आयुष्यमान असलेल्या या इमारतीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तहसीलदारांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. इमारतीचे…
अलिबाग : मासेमारी बंद झाल्यानंतर देवदर्शनाला जाण्याची अनेक वर्षाची परंपरा नवेदर नवगाव ग्रामस्थांची आहे. मासेमारी बंदी काळात नवेदर नवगावमधून सात बसेस चारधाम यात्रेला रवाना झाल्या आहेत. साधारण ४५ दिवसाच्या कालावधीसाठी…
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी शिबिरामध्ये जहरी टीका करुन खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना ही उत्तमपद्धतीनं सरकार चालवू शकते आणि आम्ही…
मुंबई : मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं शिबीर संपन्न होत आहे. ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांच्या भाषणाने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता. यावेळी संजय राऊतांनी मोदी-शाह यांच्याबद्दल एक सूचक विधान केल्याने…
विठ्ठल ममताबादेउरण : कोकण मराठी साहित्य परिषद उरण व मधुबन कट्टा यांच्यातर्फे शनिवार, दि. १७ जून रोजी सायंकाळी विमला तलाव उरण येथे ९२वे कविसंमेलन आणि जीवनगौरव सन्मानाचे आयोजन करण्यात आले…