बुधवार, २० ऑगस्ट २०२५ मेष राशीकलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. आज तुम्हाला समजू शकते की, धन विनाकारण आणि न विचार करता खर्च करणे किती नुकसान पोहचवते. प्रियजनांशी असलेले नातेसंबंध…
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय अलिबाग : रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मंगळवार, २० ऑगस्ट रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.…
पावसाच्या पाण्याने रस्ते-कारखाने जलमय; कामगार-उद्योजकांचे हाल, प्रशासनावर संताप शशिकांत मोरेधाटाव : सलग दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धाटाव औद्योगिक वसाहतीसह परिसरातील कारखान्यांमध्ये आणि रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. निचऱ्याची…
पोलिसांना पाण्यात उभं राहून कर्तव्य बजावण्याची वेळ घनश्याम कडूउरण : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिक, दुकानदार आणि प्रवाशांसह पोलिसांनाही मोठा फटका बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे…
वादळी पावसामुळे रस्ते पाण्याखाली तर डोंगरातील दरडी रस्त्यावर गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यात चार दिवस संततधार पावसाने लहान – मोठे रस्ते बंद पडत आहेत. मात्र, सोमवारी रात्रीपासून वादळी पावसाची जोरदार…
मुरुड तालुक्यातील दुर्देवी घटना; ग्रामस्थांत संताप अमुलकुमार जैनरायगड: गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने रायगडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. कोकणातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक ठिकाणी भीषण पूरस्थिती…
मंगळवार, १९ ऑगस्ट २०२५ मेष राशीदिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतीत…
शशिकांत मोरेधाटाव/रोहा : रोटरी क्लब ऑफ रोहा अध्यक्षपद स्वीकारणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. शिक्षण, पर्यावरण, सामाजिक हित या सर्वच क्षेत्रांत रोटरी क्लबने पुढाकार घेतला पाहिजे. सर्वांना सोबत घेऊन समाजहिताचे…
सुट्टीनंतर कोकणातून परतणाऱ्या पर्यटक-कोकणवासीयांची रखडपट्टी; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप सलीम शेखमाणगाव : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या चार दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. विशेषतः माणगाव बाजारपेठेत तर गाड्यांचा अक्षरशः खच…
रायगड : मुंबई व कोकण पट्ट्यात सोमवारीपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसह शेजारील जिल्ह्यांना मंगळवारी (१९ ऑगस्ट २०२५) मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला…