मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. शिक्षण मंडळाने (MSBSHSE) पत्रकार परिषद…
घन:श्याम कडूउरण : उरणच्या खोपटा पुलाच्या बाजूने जाणाऱ्या एचपी म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियमच्या इंधन वाहू वाहिनीला कुणीतरी अज्ञातांनी छिद्र पाडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जमिनीत खोलवर असलेल्या या वाहिनीला डिझेल…
अमूलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच पनवेल महानगरपालिका वगळता 195 इमारती धोकादायक आहेत. यातील धोकादायक इमारती 142 तर अति धोकादायक इमारती 53 आहेत. या इमारतीमध्ये…
• विरोध निवळला आणि भूखंडाचा वाद मिटला• गावकऱ्यांचा बसस्थानक उभारणीचा सर्वानुमते ठराव संजय प्रभाळेबोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहराला बसस्थानक मिळावे यासाठी गावकऱ्यांचा संघर्ष तब्बल दोन वर्ष सुरू होता. या…
देवेंद्र दरेकरपोलादपूर : मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सातत्य कायम असून पोलादपूरनजीक वॅगनर कारचा अपघात घडला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रशांत विजय धाडवे हे आपल्या ताब्यातील वॅगनार कार घेऊन…
किरण लाडनागोठणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावी बोर्डाच्या परिक्षांच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे.विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्याच्या भवितव्यासाठी दहावी ही शिक्षणाची महत्वाची पायरी आहे. या निकालाची…
अमूलकुमार जैनअलिबाग : अलिबाग तालुक्यातील रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीतील मौजे थेरोंडा खंडेरावपाडयातील भरवस्तीत असलेल्या खंडोबा मंदिराच्या देव्हारातील पाच किलो तीनशे साठ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मुर्ती चोरट्यांनी १७ मे २०२३ रोजी रात्रीचे…
अमोल चांदोरकरश्रीवर्धन : एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून रायगड जिल्ह्यात व विशेष करून श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर बदलाचे वारे वाहत असल्याचे पहावयास मिळत आहेत. त्यातच पुन्हा…
रायगड : रायगड येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर ६ जूनला राज्याभिषेक सोहळा आहे, त्यानिमित्तानं गडावर सजावट करण्यात येत आहे, यातच ही धक्कादायक घटना…
घनःश्याम कडूउरण : उरण मोरा ते भाऊचा धक्का जलप्रवास महागला असून त्यासाठी आता 105 रुपये मोजावे लागणार आहेत. प्रवास महागला परंतु प्रवाशांची सुरक्षा वार्यावर असून याकडे लक्ष देण्यास प्रशासनासला वेळ…