शेतकऱ्यांना एकत्र येऊन लढण्याचे मनोज पाटील यांचे आवाहन विठ्ठल ममताबादेउरण : अदानी ग्रुपच्या ब्ल्यू स्टार ह्या कंपनीला सारडे, वशेणी, पुनाडे येथील सुपीक जमिनी हव्यात. लॉजिस्टीक वापराकरिता ह्या जमिनी अदानीच्या घशात…
श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी गावाची अवस्था; कंत्राटदार, अधिकारी मालामाल संजय प्रभाळेबोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी गाव आजही तहानलेले आहे. केंद्र सरकारने प्रत्येकाला पिण्याचे मुबलक पाणी मिळावे म्हणून ‘हर घर जल योजना‘…
घन:श्याम कडूउरण : उरण तालुक्यातील धाकटी जुई गावचे सुपुत्र व ग्रामविकास अधिकारी सी. डी. घरत यांचे पुत्र पियुष चंद्रशेखर घरत याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत घवघवीत यश संपादन करून…
किरण लाडनागोठणे : नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयापासुन ते ज्ञानेश्वर मंदिरपर्यंतच्या रस्त्याला ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, समाजसेवक हभप सिताराम उर्फ अण्णा बापूजी रावकर मार्ग असे नाव देण्यात आलेले आहे. ग्रामपंचायत नागोठणे यांच्या वतीने…
महिलांचा माणगाव व मुंबई जाण्याचा खर्च वाचणार संजय प्रभाळेबोर्लीपंचतन : म्हसळा येथील डॉ करंबे दाम्पत्याकडून सोनोग्राफी सुविधा सुरू करण्यात आली आहे. सोमवारी (ता. 15) पासून या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.…
दिल्ली : दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा चलनातून बंद होणार आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा…
सलीम शेखमाणगाव : माणगावपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या भुवन गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू होऊन दुचाकी…
प्रतिनिधीअलिबाग : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांना अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेतर्फे राष्ट्रीय आगरी पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय आगरी समाजिक संस्थेचा सहावा वर्धापनदिन सोहळा…
वैभव कळसम्हसळा : म्हसळ्यांत गेले काही वर्ष तालुक्याचा विकास, रस्त्यांचे पसरलेले जाळे, वाढलेले पर्यटन, वाहतुक व्यवसाय, विविध राजकिय पक्षांची व्याप्ती याचा अभ्यास करता आवश्यकतेपेक्षा आधिकारी-कर्मचारी यांची संख्या कमी आसल्याने शहरांत…
ग्रामस्थांच्या तक्रारीस केराची टोपली;तक्रारीत ऐतिहासिक अवशेष, वास्तूची तोडफोड करीत बांधकाम केले जात असल्याचा आरोप अमूलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील रेवदंडा आगरकोट येथे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावराच गेल्या काही दिवसांपासून पुरातन विभागासाहित इतर…