माणगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात संपन्न सलीम शेखमाणगाव : आपला देश आज हुकूमशाहीच्या दिशेने चालला असून मोदी व भाजप देशाची लोकशाही नामशेष करायला निघालीय असून…
सलीम शेखमाणगाव : माणगाव येथे फिर्यादी यांच्या राहते घरातून ४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन अज्ञात चोरटा फरार झाला आहे. सदरची घटना मंगळवार, दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी १० ते…
१२०० हेक्टर जमिनीवर होणार पेरणी, शेतकरी लागला भात पेरणीच्या कामाला सलीम शेखमाणगाव : काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ बंधाऱ्याचे पाणी डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला दरवर्षी प्रमाणे १५ दिवस उशिरा शेतात आले…
रायगड प्राधिकरणाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष? मिलिंद मानेमहाड : शिवछत्रपतींची राजधानी असणारा ऐतिहासिक किल्ले रायगड पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यासहित देश विदेशातून हजारो पर्यटक दररोज रायगडावर हजेरी लावतात. मात्र, रायगड किल्ल्यावर व चित्त दरवाजा…
मंगळवार, ९ जानेवारी २०२४ मेष राशीभीती, चिंता तुमच्या सुखी समाधानी, आनंदी जगण्याला मारक ठरू शकते. आपल्या विचारांमधून आणि कल्पनांमधूनच चिंतेचा जन्म झाला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. या चिंतेमुळेच…
रायगड : रायगड जिल्हा वार्षिक योजना 2024-25 च्या सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेच्या एकूण रु.386.06 कोटीच्या प्रारुप आराखड्यास जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या…
प्रतिनिधीपोयनाड : अलिबाग तालुक्यातील कोळघर येथे काल प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानाचे आयोजन मंडळ अधिकारी कार्यालय पोयनाड तर्फे करण्यात आले होते. देशातील आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता मा.प्रधानमंत्री जनमन या योजनेच्या…
‘अन्यथा शाळेला टाळे ठोकू’, कांबळे तर्फे महाडमधील पालकांचा इशारा मिलिंद मानेमहाड : रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये सातत्याने होणाऱ्या शिक्षकांच्या कार्यशाळा, सरकारी कामे यामुळे तालुक्यातील अनेक एक शिक्षकी शाळा कायम बंद…
घन:श्याम कडूउरण : एमएमआरडीने न्हावा-शिवडी पुलाची उभारणी करताना विकासकामे करण्याची दिलेली आश्वासने दिली ती पूर्ण झाली नाहीत. तसेच जमिनीचा मोबदलाही आजतागायत दिलेला नाही. या पुलाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
म्हणे, प्रकरण अलिबागवरून पुणे येथे गेले!महसूल, कृषी विभागातून उडवाउडवीची उत्तरे, शेतकरी हतबल गणेश प्रभाळेदिघी : समाजातील प्रत्येक घटकाला शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सदैव…