• Mon. Mar 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

फक्त गोडच नव्हे तर ‘हे’ ५ पदार्थदेखील वाढवतात शुगर, आजच करा आहारातून बाद

रायगड जनोदय ऑनलाईनरक्तातील साखर ही आपल्या रक्तातील ग्लुकोजची पातळी आहे. ग्लुकोज शरीराला ऊर्जा पुरवते आणि प्रामुख्याने अन्नातून, विशेषतः कर्बोदकांमध्ये हे मिळते. रक्तातील साखरेची पातळी इन्सुलिनद्वारे नियंत्रित केली जाते. जी स्वादुपिंडाद्वारे…

आजचे राशिभविष्य

शनिवार, ३० नोव्हेंबर २०२४ मेष राशीतुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. तुम्ही जीवनात पैश्याची किंमत समजत…

पेण पोलीसांकडुन दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत चोरास अटक

विनायक पाटीलपेण : पेण पोलीस ठाणे हद्दीत दिवसाच्या घरफोडी, चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या गुन्हेगारास अटक करण्याच्या सूचना रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे यांच्याकडून देण्यात आल्या…

वक्फ बोर्डाला १० कोटींचा निधी देण्याचा ‘तो’ निर्णय अखेर रद्द

मुंबई : वक्फ बोर्डासाठी १० कोटींचा निधी वर्ग केल्याचा जीआर महाराष्ट्र शासनाने काढला आहे. राज्यात काळजीवाहू सरकार असताना असा जीआर काढला गेल्याने सर्वस्तरातून टीका होतेय. तसंच, निवडणुकीपूर्वी या वक्फ बोर्डाला…

रोहा तालुक्यात थंडीने हुडहुडी! किमान तापमानाचा पारा १६ अंशाच्या खाली

ऊबदार कपडे खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी, थंडीमुळे कधी फायदा तर कधी तोटा? विश्वास निकमकोलाड : संपूर्ण रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यातील किमान तापमानाचा पारा १६ अंशाच्या खाली गेल्याने थंडीची हुडहुडी वाढल्याचे…

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी खारघर अंतिम विजयी

क्रीडा प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत खारघरच्या चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी संघांनी कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी लोधीवली संघावर तीन गडी राखून विजय…

शिवसेनेतून उपमुख्यमंत्रीपद कोणाला? श्रीकांत शिंदे यांच्यासह ‘या’ 5 नावांची चर्चा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा महायुतीची सरकार कधी स्थापन होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री…

ठरल एकदाचं! २ डिसेंबर रोजी शपथविधी; पाच वर्षांसाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री

‘मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन पाच दिवस झाल्यानंतर आता देखील अद्याप नवं सरकार स्थापन झालं नाही. २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, ज्यात महायुतीला दणदणीत…

उरण भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार; चौकशी करण्याची मागणी

घन:श्याम कडूउरण : भूमी अभिलेख कार्यालय उरण येथील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार व अरेरावीपणामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. कर्मचाऱ्यानी मनमानी कारभार व अरेरावी बंद करावी, नागरिकांची कामे सुरळीत व्हावी व त्यांना…

श्रीवर्धन मतदार संघात मला कमी मिळालेले मतदान हा ईव्हीएम घोटाळा -कृष्णा कोबनाक

सलीम शेखमाणगाव : श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात मला कमी मिळालेले मतदान हा ईव्हीएम घोटाळा असल्याचा आरोप मतदार संघातील बळीराज सेनेचे उमेदवार कृष्णा कोबनाक यांनी करून बांधवानो आतातरी जागे व्हा, लोकशाही…

error: Content is protected !!