रत्नागिरी : राज्यात पुन्हा एकदा फोडोफोडीचं राजकारण रंगणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दावोस दौऱ्यावरून नुकत्याच परतलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा केला. रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार पडायला…
घन:श्याम कडूउरण : उरण नगरपालिका हद्दीतील विमला तलावाच्या भोवती उभारण्यात आलेला कठडा कोसळला आहे. सदर कठडाचे काम काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. पुन्हा एकदा कठडा कोसळल्याने सदरचे काम निकृष्ट दर्जाचे…
प्रतिनिधीनागोठणे : येथील को. ए. सो. आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना युनिट आणि महिला विकास कक्षातर्फे को. ए. सो. कै. अमरचंद.जेठमल जैन प्राथमिक शाळा नागोठणे, येथील…
अमुलकुमार जैनरायगड : कर्जत तालुका प्रेस क्लबच्या शिरस्तेप्रमाणे कर्जत प्रेस क्लबच्या कार्यकरणी सह सदस्य यांची कर्जत प्रेस क्लब तालुका अध्यक्ष राहुल देशमुख यांचे अध्यक्षतेखाली दि. २२ जानेवारी रोजी बैठक संपन्न…
गुरुवार, २३ जानेवारी २०२५ मेष राशीआनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहे त्यांना आज धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून, आज विचार पूर्वक निर्णय घ्या. तुमच्यापैकी…
विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरुन कोलाड बाजुकडून रोहा बाजूकडे जाणाऱ्या रस्त्याला सुरुवातीलाच मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यामुळे तीन ते चार दुचाकीस्वार पडून किरकोळ जखमी झाले. सुदैवाने…
अनंत नारंगीकरउरण : उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन होते. यामध्ये गावठी कोंबड्यांच्या कुक्कुटपालनाची संख्या अधिक आहे. मात्र तालुक्यातील चिरनेर गावात बर्ड फ्लूची साथ आल्याने परिसरातील कुक्कुट पालन करणारे शेतकरी आर्थिक…
जळगाव : जळगावमध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडावल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास कऱणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याची भीतीने ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. मात्र याच वेळी समोरुन…
अलिबाग: चिरनेर येथील मृत पक्षांचे नमुने बर्ड फ्ल्यु H5N1 या रेागासाठी होकारार्थी आढळून आल्याने बाधित केंद्रापासून १ किमी त्रिज्येच्या परिघास जिल्हाधिकारी, रायगड यांनी बाधित क्षेत्र घोषित केले आहे. नागरिकांनी घाबरून…
उरणमध्ये १ हजार कोंबड्यांची लावली विल्हेवाट घन:श्याम कडूउरण : जिल्ह्यातील उरणमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. चिरनेर गावात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यवसायिकांच्या कोंबड्या या मृत पावत होत्या.…