• Sat. Mar 7th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

रायगड 40+ प्रीमियर लीगमध्ये पेण संघाची उल्लेखनीय कामगिरी

समीरा अँड निधी बळवली पेण संघाने पटकावला तृतीय क्रमांक पेण संघाचा दीपक पाटील ‘मॅन ऑफ द सिरीज’चा मानकरी विनायक पाटीलपेण : रायगड जिल्ह्यातील मानाची आणि सन्मानाची समजली जाणारी रायगड 40+…

निजामपूरमध्ये वृद्ध महिलेवर अत्याचार प्रकरणी महिलांचा निषेध मोर्चा

आरोपीला फाशी व्हावी, मोर्चात केली मागणी सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील निजामपूर शहरात ८० वर्षीय वृद्ध महिलेवर १८ वर्षाच्या तरुणाने अत्याचार केला. याप्रकरणी २० डिसेंबर रोजी माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनाच्या निवासी शिबीराचे उद्घाटन

प्रतिनिधीनागोठणे : येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजीत निवासी श्रमसंस्कार शिबीराचे डॉ. सी. डी. देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे यांच्या हस्ते करण्यात…

शाकाहारी लोकांना हृदयरोगाचा धोका 32 टक्क्यांनी कमी, संशोधनात दावा

रायगड जनोदय ऑनलाईनप्रत्येकाला आपले शारीरिक आरोग्य हे चांगले राहण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करत असतो. जर आपण आपल्या आहारात जास्त शाकाहारी पदार्थ आणि कमी मांसाहारी खाल्ले तर आपण हृदयरोगाचा धोका…

आजचे राशिभविष्य

शनिवार, २१ डिसेंबर २०२४ मेष राशीतुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आणि तुमची भीती शक्य तितक्या लवकर घालवणेही आवश्यक आहे. कारण त्याचा तुमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो व…

महायुतीच्या मंत्रिमंडळात तब्बल ६२ टक्के मंत्र्यांवर विविध प्रकरणात गुन्हे दाखल

नागपूर : राज्यात हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळ विस्तराला आठवडा झाला तरी अद्याप खाते वाटप करण्यात आलेले नाही. महायुतीतील ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.…

फसवणूक प्रकरणातील परदेशात पळून जाणाऱ्या उरणच्या बंटी बबलीला दिल्ली विमानतळावरून अटक

० परदेशात शिक्षण आणि नोकरी देण्याच्या बतावण्या करून प्रतिष्ठित डॉक्टर दांपत्याची केली होती फसवणूक० लिवी ओव्हरसीज स्टडी प्रायव्हेट लिमिटेड संस्थेचा प्रताप० जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी विरोधात गुन्हा झाला होता…

मुंबईच्या वडापावने वाचवले संपूर्ण कुटुंबाचे लाखमोलाचे जीव…

घनःश्याम कडूउरण : मुंबईमधील गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात स्पीड बोटने फेरी बोटला धडक दिल्याने 13 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. नौदलाच्या स्पीड बोटने दिलेल्या धटकेमध्ये…

सीएनजी गॅस टँकरच्या भीषण स्फोटात ४० वाहने भस्मसात; ५ जणांचा होरपळून मृत्यू, २५ जण गंभीर

जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. अजमेर रोडवर सीएनजी टँकरचा स्फोट होऊन सुमारे ४० वाहनांना आग लागली. या दुर्घटनेत नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक वाहने…

‘या’ लोकांनी चुकूनही पिऊ नये लिंबूपाणी आणि मध, आरोग्यासाठी ठरेल घातक

रायगड जनोदय ऑनलाईनवजन कमी करण्यासाठी, बरेच लोक सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी आणि मध यांचे मिश्रण पितात. लिंबू पाण्यात मध मिसळून वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील डिटॉक्सिफिकेशनसाठी देखील वापरला जातो.…

error: Content is protected !!