पात्र शेतकऱ्याला कृषी, महसूल विभागातून उडवाउडवीची उत्तरे गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हा एक महत्त्वाचा आधार मिळत होता. मात्र, गेल्या वर्षभरात प्रशासनाकडून या योजनेकडे…
घन:श्याम कडूउरण : तालुक्यात यात्रा व क्रिकेट व इतर खेळांचा हंगाम सुरू झाल्याने चक्री जुगाराचे डाव रंगण्याची शक्यता आहे, तरी या चक्रीच्या जुगारांना पोलिसांनी परवानगी देऊ नये अशी मागणी महिला…
मागण्या पूर्ण झाल्याशिवाय काम करुन देणार नाही, ग्रामस्थांचा इशारा विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरुन गोवे गावाकडे जाणारा रस्ता ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे बंद करण्यात आला आहे. यामुळे या मार्गावरून कोलाड…
क्रीडा प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या २३ वर्षाखालील मुलांच्या जिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील एकूण सोळा नामांकित क्लब,अकॅडमीच्या संघांनी स्पर्धेत…
मुंबई : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता महिलांना अद्याप मिळालेला नाही, त्यामुळे या योजनेशी निगडीत अनेक बातम्या समाजमाध्यमांवर पसरत आहेत. त्यातच सरकारकडून या योजनेसाठी लाभार्थ्यांची पात्रता नव्याने तपासली जाणार असल्याचे…
रायगड जनोदय ऑनलाइनथंडीच्या हंगामात लोकांना खोकल्याचा त्रास होतो. हे एखाद्या अॅलर्जीमुळे किंवा थंडीच्या प्रभावामुळे होते. खोकताना कधी कधी छातीत दुखते. बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करत असले तरी ते करू नये.…
गुरुवार, १२ डिसेंबर २०२४ मेष राशीतुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत…
मुंबई : राज्यात नवं सरकार स्थापन होऊन सहा दिवस उलटले तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहखात्यासोबतच अन्य खात्यांसाठी आग्रही आहेत, दुसरीकडे अजित पवारांनीही महत्त्वाच्या खात्यासाठी जोर…
सलीम शेखमाणगाव : माणगाव शहरातील मौजे खांदाड येथील इमारतीच्या टेरेसवरून दारूच्या नशेत खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मयत रंजित मुन्नू…
मुंबई : कुर्ला परिसरामध्ये सोमवारी संध्याकाळी बेस्ट बस भीषण अपघात झाला. या अपघाताने अख्खी मुंबई हादरली. या भीषण अपघातात तब्बल सात जणांचा मृत्यू झाला आणि ४८ लोकं गंभीर जखमी झाली…