• Thu. Feb 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

रविवार, ६ जुलै २०२५ मेष राशीनशिबावर हवाला ठेवून न राहता, आपलं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. भविष्य ही एक आळसावलेली देवता आहे. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे…

मांडवा पोलिसांकडून रेवस येथे डिझेल तस्करीचा पर्दाफाश

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यांवर डिझेल तस्करीचे जाळे उघडकीस येत असून, अलिबाग तालुक्यातील रेवस गावच्या पकटी परिसरात मांडवा पोलिसांनी डिझेल तस्करीचा मोठा घोटाळा उघड केला आहे. पोलीस अधीक्षक…

मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युती : नव्या मराठी राजकारणाची नांदी?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन प्रभावशाली नेते. एकेकाळी एकाच पक्षात कार्यरत असलेले हे नेते आज स्वतंत्र राजकीय प्रवास करत आहेत. मात्र, सध्याच्या घडामोडी पाहता हे दोघं…

भाषेच्या मुद्द्यावरून आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य

बाळासाहेब असतानाही ठाकरे ब्रँड नसल्याची टीका लातूर : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मंचावर आल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.…

दिघोडे गावाच्या अवनी कोळीची राष्ट्रीय भरारी, आशियाई नेमबाजी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

साध्या किट वापरून अविस्मरणीय यश; रायगडमधून प्रथम महिला शॉटगन नेमबाज ठरण्याचा अभिमान विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील दिघोडे गावातील अवनी अलंकार कोळी हिने आपल्या असामान्य खेळगतीने संपूर्ण रायगड आणि महाराष्ट्राचा अभिमान…

मराठी अस्मितेचा नवप्रकाश!

५ जुलै २०२५ रोजी वरळी डोममध्ये पार पडलेला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवसंजीवनी देणारा ठरला. तब्बल अठरा वर्षांच्या दुराव्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे हे केवळ…

आजचे राशिभविष्य

शनिवार, ५ जुलै २०२५ मेष राशीउच्च कॅलरी असणारा आहार टाळा, ठरलेला व्यायाम आजिबात टाळू नका. या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धन लाभ होऊ शकतो. नातेवाईक/मित्रमंडळी…

उरण तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीची मदतीची गरज – संतोष ठाकूर यांची सरकारकडे मागणी

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यात अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे व रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मदतीसाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी केला आहे. मागील…

अलिबाग-वडखळ मार्गावर शनिवार-रविवारी जड वाहनांना बंदी

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा निर्णय रायगड : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील पर्यटकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अलिबाग ते वडखळ राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ए या…

जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

पुणे : राज्यात मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी प्रकल्प, नोकऱ्या गुजरातला पळवल्या जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर केला जात…

error: Content is protected !!