अमूलकुमार जैनरायगड : देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरणारा काशीद समुद्र किनारा पुन्हा एकदा दुर्घटनेमुळे चर्चेत आला आहे. पुण्यातील तनिष्क मल्होत्रा (वय २०, रा. हवेली, पुणे) हा तरुण पर्यटक मंगळवारी दुपारी १२…
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पुरोगामी युवक संघटनेच्या तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांची बैठक मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी…
शालेय शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम अब्दुल सोगावकरसोगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधावा, यासाठी दी लाईफ फाउंडेशनने घेतलेला पुढाकार उल्लेखनीय ठरला आहे. अलिबाग आणि…
सामूहिक शेती आणि पूरक व्यवसायावर भर : डॉ. जीवन आरेकर शशिकांत मोरेधाटाव : हरितक्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त रोहा पंचायत समितीत आयोजित कृषीदिन कार्यक्रमास तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
प्रतिनिधीअलिबाग : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या खोपोली शाखेचे नव्या जागेत भव्य स्वरूपात स्थलांतर करण्यात आले असून, ही शाखा आता युनिमाउंट एंपायर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्वमालकीच्या जागेत कार्यरत झाली आहे. रविवारी,…
पनवेल (प्रतिनिधी) – पनवेल शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तक्का विभागातील स्वप्नालय मुलींच्या बालगृहाबाहेर दोन दिवसांचे नवजात बाळ बास्केटमध्ये ठेवलेले सापडले. बास्केटमध्ये दूध पावडर, बाटली, कपडे आणि एक…
अब्दुल सोगावकरसोगाव-अलिबाग : रायगड जिल्ह्यातील मांडवा पोलीस स्टेशन हद्दीत एका महिलेला भरदिवसा अश्लील धमकी देत जीवे मारण्याची धमकी दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षम…
मुंबई: राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले मंत्री रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत निवड जाहीर झाली आहे. या निर्णयामुळे पक्ष संघटनात नव्या नेतृत्वाचे पर्व सुरु झाले असून…
विश्वास निकमकोलाड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कोलाड येथील आंबेवाडी नाक्यावर ‘द. ग. तटकरे चौक’ परिसरात मोठ्या आकाराचा खड्डा पडल्याने स्थानिक नागरिक व वाहनचालकांचे जीवन धोक्यात आले आहे. जवळपास…
मुंबई : शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात उभ्या ठाकरे बंधूंना मोठा यश लाभलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित दोन्ही शासन आदेश मागे घेतल्याची घोषणा करताच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व…