अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील महसूल व वन विभागांतर्गत असलेल्या भूमि अभिलेख कार्यालयातील कामकाजाबाबत नागरिक आणि शेतकऱ्यांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शासकीय वेळेनुसार कार्यालय उघडले जात नसल्यामुळे, तसेच अनेकदा कार्यालय…
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज विधानपरिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांच्यात जोरदार वाद झाला. मुंबईतील मराठी माणसांना घर मिळावीत…
अलिबाग : रविवारी रात्री तटरक्षक दलाकडून रायगड किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली. तपासाच्या अनुषंगाने हा ‘बोट’ नसून जीपीएस ट्रॅकरयुक्त ‘बोया’ असल्याचे स्पष्ट झाले. तथापि,…
रायगड जनोदय ऑनलाईनआज आपल्या आजूबाजूला अनेक लोक आहेत ज्यांना व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आहे. ही समस्या विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये अधिक दिसून येते, कारण बी१२ हे प्रामुख्याने प्राण्यांच्या अन्नात आढळते.…
गुरुवार, १० जुलै २०२५ मेष राशीसंयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. एका…
अनंत नारंगीकरउरण, दि. ९ : उरण तालुक्यातील कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र हे अनेक खेड्यापाड्यांतील आणि आदिवासी वाड्यांतील रुग्णांसाठी आश्रयदाते ठरत आहे. मात्र रुग्णालयात पुरुष डॉक्टरांचा अभाव, परिचारिका आणि सुरक्षारक्षकांच्या रिक्त…
४०४ सरपंचपदे खुली रायगड : यापूर्वी प्रसिध्द केलेल्या सर्व अधिसूचना अधिक्रमीत करुन पाच वर्षांच्या कालावधीसाठी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सन 2025-2030 साठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करुन अधिसूचना राजपत्राद्वारे प्रसिध्द झाली…
प्रतिनिधीअलिबाग : मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 164 नियम 2 अ (1) ते (6) प्रमाणे अलिबाग तालुक्यातील सन – 2025-2030 च्या निवडणूकीकरता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करावयाचे आहे.…
अमूलकुमार जैनअलिबाग : अलिबाग-रेवदंडा मार्गावरील खड्ड्यांची दयनीय अवस्था आता गंभीर रूप घेत असून, एमएसआरडीसीकडून रस्त्याच्या डागडुजीसाठी जेएसडब्ल्यू उद्योग समूहाकडून बाहेर टाकण्यात येणाऱ्या ‘स्लॅग’चा वापर केला जात आहे. रेडिमिक्स डांबराऐवजी अशा…
अहमदाबाद: गुजरातमधील वडोदरा येथे महिसागर नदीवर बांधलेला पूल मंगळवारी सकाळी कोसळला. अपघाताच्या वेळी वाहने पुलावरून जात होती. पूल कोसळला तेव्हा एकूण पाच वाहने, दोन ट्रक, दोन कार आणि एक रिक्षा…