• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

जिओ इलेक्ट्रिक स्कूटर भारतात येतेय का? जाणून घ्या किंमत, वैशिष्ट्ये आणि वास्तव!

रायगड जनोदय ऑनलाईन टीमभारतात लवकरच जिओ इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात आहे. रिलायन्स जिओने MediaTek आणि अलीकडेच PureEV सोबत केलेल्या भागीदारीमुळे ही अफवा अधिकच बळावली.…

नम्रता ढाबा ते गारभट रस्ता झाडाझुडपात हरवला; विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या जिवाला धोका

विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील नम्रता ढाबा ते गारभट मार्ग आज झाडाझुडपांनी इतका व्यापलेला आहे की रस्ताच हरवल्यासारखा वाटतो. या रस्त्यावरून दररोज शालेय विद्यार्थी, प्रवासी नागरिक, दूध…

मुंबईत एअर इंडियाच्या विमानाचा थरार; लँडिंगवेळी तीन टायर फुटले, मोठा अनर्थ टळला

वृत्तसंस्थामुंबई : कोचीहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI-2744 ला आज सकाळी लँडिंगदरम्यान अपघाताचा धोका निर्माण झाला. मुंबई विमानतळावर उतरताना विमानाचे तीन टायर फुटल्याने आणि ते धावपट्टीवरून घसरल्याने क्षणभर…

पोयनाड कॅरम स्पर्धेत राजेश गोहिल ठरले ‘चॅम्पियन’

क्रीडा प्रतिनिधीपोयनाड : रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन आणि झुंझार युवक मंडळ, पोयनाड यांच्या संयुक्त विद्यमाने जय मंगल कार्यालय, पोयनाड येथे स्व. नथुरामभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त १९ व २० जुलै रोजी…

“या एका फोटोची सीबीआय चौकशी करा, दूध का दूध, पानी का पानी होईल!” – संजय राऊत यांचे फडणवीसांना थेट आव्हान

मुंबई : राज्यात गाजत असलेल्या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत मोठं वक्तव्य केलं आहे. “हनी ट्रॅप…

ग्रामविकास अधिकारी सुधीर चव्हाण यांचा राज्यस्तरीय ‘ग्रामसमृद्धी पुरस्कारा’ने गौरव

घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुधीर बबन चव्हाण यांना “ग्रामसमृद्धी सन्मान सोहळा २०२५” या राज्यस्तरीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. नालंदा ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने राज्यभरातून ग्रामविकासातील…

मुंबईसह 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, कालपासून सर्वत्र पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. दुबार पेरणीचे संकटात अडलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने धीर दिला…

‘दादां’ची कडक भूमिका; सूरज चव्हाणांना राजीनाम्याचे आदेश

मुंबई : लातूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतील गोंधळ आणि छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना पक्षाकडून मोठा दणका बसला आहे. राष्ट्रवादी…

किहीमचे माजी सरपंच सुरेश वेलणकर यांच्या पत्नी प्रतिभा वेलणकर यांचे निधन

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील किहीम ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या तथा माजी सरपंच कै. सुरेश वेलणकर यांच्या पत्नी प्रतिभा सुरेश वेलणकर (वय ६१) यांचे शनिवार, दि. १९ जुलै २०२५…

उरण तालुक्यात धोकादायक लोखंडी वीज खांबांची संख्या वाढली; पावसाळ्यात रहिवाशांना सावध राहण्याचा इशारा

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यात महावितरणच्या दुर्लक्षामुळे अनेक गावांमध्ये गंजलेले आणि सडलेले लोखंडी वीज खांब उभे असल्याचं गंभीर वास्तव समोर आलं आहे. पावसाळ्यात अशा सडलेल्या खांबांमुळे विद्युत अपघातांचा धोका वाढला असून,…

error: Content is protected !!