नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात जम्मू -काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये 26 लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. भारताकडून सिंधू पाणी…
सोमवार, २८ एप्रिल २०२५ मेष राशीआजवर दबून राहीलेले सुप्त प्रश्न उभे राहील्यामुळे मानसिक तणाव येऊ शकतो. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्या ही जवळच्या लोकांचा सल्ला…
रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे अजित पवारांबरोबर होते. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. भास्कर जाधव हे एक…
घन: श्याम कडूउरण : उरणमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डरांनी रस्ते, मोकळ्या जागा गिळायला सुरुवात केली आहे. नव्या इमारती उभ्या करताना बिल्डरांनी खासगी रस्त्यांवरही बिनधास्त अतिक्रमण चालवले असून, तक्रारी करूनही उरण नगरपालिका…
बाजारपेठेत दुचाकींची वर्दळ बाजारपेठेत लवकरच अतिक्रमण विरोधी मोहीम राबविणार -मुख्याधिकारी जीवन पाटील विनायक पाटीलपेण : संपूर्ण रायगड जिल्ह्यात नावलौकिक असणाऱ्या पेण शहराच्या बाजारपेठेला आता गल्लीचे रूप प्राप्त झाले आहे. एवढेच…
रविवार, २७ एप्रिल २०२५ मेष राशीइतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. – तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणाºया गोष्टी करा.…
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवे यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक,क्रीडा, सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल या शाळेला केंद्रस्तरीय “आदर्श शाळा’ पुरस्कार सन २०२४-२५ या सालासाठी देऊन…
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार विठ्ठल ममताबादेउरण : सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कामगार नेते तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या सामाजिक कार्याचा गौरव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते…
मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने काश्मीरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत कठोर धोरण अवलंबल्याचं दिसून येतंय. आधी दोन दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केल्यानंतर आता आणखी तीन दहशतवाद्यांची (Pahalgam Terrorist) घरं भारताने जमीनदोस्त…
वृत्तसंस्थामुंबई: महाराष्ट्रात अल्पकालीन व्हिसावर राहणाऱ्या ५५ पाकिस्तानी नागरिकांना केंद्र सरकारने २७ एप्रिल या अंतिम मुदतीपर्यंत देश सोडण्यास सांगितले आहे, अशी माहिती राज्य गृह विभागाच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली. या आठवड्याच्या…