• Wed. Mar 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

रायगडमध्ये ठाकरे गटाला खिंडार? 5 दशकांपासून ठाकरेंना साथ देणाऱ्या शिलेदाराचा राजीनामा

रायगड : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचे चित्र आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी पालघर आणि इतर…

गडप्रेमींसाठी सुवर्णसंधी! राज्यस्तरीय किल्ले रायगड गडारोहण स्पर्धेचे आयोजन

सलीम शेखमाणगाव : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थानिक उत्सव समिती महाड यांच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे राज्यस्तरीय किल्ले रायगड गडारोहण स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजता किल्ले…

रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामाला विरोध!

द्रोणागिरी पर्वताला धक्का न लावताच रेवस-रेड्डी सागरी महामार्ग तयार करावा – सचिन डाऊर अनंत नारंगीकरउरण : रायगड जिल्ह्यातील करंजा-रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंतच्या सागरी महामार्गाच्या कामाला शासनाने सुरुवात करण्याचा घाट…

भाज्यांवर गुलाल, पिळदार लोखंडी पट्ट्या, लिंबूला डोळे…कर्जत तालुका अंधश्रध्देच्या वाटेवर?

कर्जतमधील लोभेवाडी येथील काळ्या जादूचा प्रकार उघड गणेश पवारकर्जत : एकीकडे जादूटोणा सारख्या भंपक आणि निरर्थक समजल्या जाणाऱ्या गोष्टी समोर असताना कर्जतकरांवर काळ्या जादुची माया कायम असल्याचे दिसून येत आहे.…

पेण तहसील कार्यालयात आदिवासी बांधवांसाठी जातीचे दाखले अर्जुन नोंदणी शिबिर

ग्राम संवर्धन सामाजिक संस्था आणि रॅलीस इंडियाचा पुढाकार पेण : तहसीलदार कार्यालय पेण, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, रॅलीज इंडिया लिमिटेड आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, बांधनवाडी पनवेल यांच्या वतीने…

शिवसृष्टी, सायन्स पार्क येथे चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया सामाजिक संस्थेची शैक्षणिक सहल

सहलीतून मुलांना करून दिली ऐतिहासिक व वैज्ञानिक जाणीव विनायक पाटीलपेण : चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया, पुणे ही एक सामाजिक संस्था असून ती गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी व त्यांच्या विकासासाठी…

शिवमंदिरात अभिषेकासाठी शहाळं आणायला गेले अन् परतलेच नाही…नारळानेच घेतला जीव

अमुलकुमार जैनरायगड : शिवमंदिरात अभिषेक पूजा करायची आहे म्हणून घरून शहाळे (नारळ) आणण्यासाठी गेले ते परतलेच नाही. पूजेसाठी शहाळं घ्यायला गेले आणि झाडावरील एक शहाळं येऊन डोक्यावर पडल्याने एका व्यक्तीला…

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; ५ फेब्रुवारीला होणार मतदान, ८ तारखेला मतमोजणी

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी मदतान होणार असून ८ फेब्रुवारीला होणार मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रासारखच येथील मतदान हे एकाच टप्प्यात होणार आहे.…

नागोठण्यात राजकीय भूकंप होणार? अनेक कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत

विशेष प्रतिनिधीनागोठणे : राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातील अनेक महत्वाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपात प्रवेश केलाय. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपातील…

रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय ठरतेय धोकादायक! झोपेसह आरोग्यावर होतायत ‘हे’ गंभीर परिणाम

रायगड जनोदय ऑनलाईनरात्रीच्या जेवणानंतर अनेकांना गोड खायला आवडते. बरेच लोक रात्रीच्या जेवणानंतर आइस्क्रीम खायला बाहेर पडतात. तर काही जण खास जेवणानंतर खाण्यासाठी घरी रसगुल्ला, गुलाबजाम, चॉकलेट असे पदार्थ आणून ठेवतात.…

error: Content is protected !!