सोमवार, १७ फेब्रुवारी २०२५ मेष राशीभरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. तुम्ही जीवनात पैश्याची किंमत समजत नाही परंतु, आज तुम्हाला पैश्याची किंमत समजू शकते कारण, आज तुम्हाला पैश्याची अत्यंत आवश्यकता असेल…
प्रतिनिधीनागोठणे : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी बहूविद्याशाखेय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परिषद ऑफलाईन व ऑनलाईन या दोन स्वरूपात…
नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्थानकात शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व प्रवासी महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जात होते. या दुर्घटनेत 10 जण गंभीर जखमी झाले असून…
रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ मेष राशीभूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आज नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल – पुढे काय करायचे हे ठरविणे अवघड होऊन बसेल – इतरांची मदत घ्या. रात्रीच्या वेळी…
घन:श्याम कडूउरण : अखिल आगरी समाजाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास समाजातील अनेक प्रतिष्ठित राजकीय पटलावरील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अखिल आगरी समाजाच्या उरण तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यात अग्रेसर…
विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील खोपटे-धसाखोशी येथील उत्कर्ष उत्तम ठाकूर याची वयाच्या २१व्या वर्षीच महाराष्ट्र पोलीस तसेच राज्य राखीव पोलीस दल या दोन्ही विभागात निवड झाली आहे. लहानपणीच आपल्या मनाशी खूणगाठ…
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला असतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरु केली असल्याचं समजतंय. भाजपच्या विविध बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात…
मध्य प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेत 19 धार्मिक स्थळांवरील दारूची दुकाने बंद करण्याची घोषणा केली आहे. 1 एप्रिलपासून या निर्णाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी सरकारकडून अधिसूचनाही देखील करण्यात आली…
हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे -मुस्कान झटाम विनायक पाटीलपेण : महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, भारतीय पेट्रोलियम व गॅस नियमाक मंडळ केंद्र सरकार चेअरमन, खासदार सुनील…
तळवली येथील ग्रामस्थांना मिळणार दिलासा? विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्गावरील कामाचा पेच दिवसेंदिवस ठेकेदारांकडून अडचणीचा ठरत असल्याने ठेकेदाराच्या मनमानीमुळे दिवसेंदिवस मार्गालगत असलेल्या ग्रामस्थ नागरिकांची डोकेदुखी वाढत असल्याने ठेकेदाराच्या गलथान कारभारावर…