उरण । घनश्याम कडूउरण नगरपरिषद निवडणूक २०२५ चे रणशिंग फुंकताच उरणमध्ये राजकीय तापमान चढू लागले असून, महाविकास आघाडीने आपली जोरदार ताकद दाखवत शनिवार, दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६…
धाटाव I शशिकांत मोरेइंटरनेटचे जाळे पसरल्यानंतर खऱ्या अर्थाने डिजिटल क्रांती झाली. आज निवडणूक प्रचार यंत्रणेत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर होत असून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी रिल्सद्वारे प्रचारात आघाडी घेतली…
अलिबाग : नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर अलिबाग शहरात अघोरी विद्या, जादूटोणा आणि अंधश्रद्धेचा आधार घेऊन मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. सात…
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेतला. या निवडणुका ठरलेल्या वेळत होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागले…
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ५७ संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. निवडणूक प्रक्रिया…
शुक्रवार, २८ नोव्हेंबर २०२५ मेष राशीदिवस भरत आलेल्या गर्भवती महिलांसाठी विशेष काळजीचा दिवस. व्यापाऱ्यांना आज व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च लागू शकतो. आजच्या…
पेण । विनायक पाटीलपेण तालुक्यातील २६ शाळांमध्ये ऑगस्ट २०२४ पासून सुरू असलेल्या JSW Aspire डोलवी उपक्रम अंतर्गत १६०० विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य, गणित व भाषा या विषयांवरील पायाभूत मार्गदर्शनाद्वारे सर्वांगीण विकास…
मतदार राजाला खुश करण्यासाठी प्रलोभनांचा पाऊस! महाड | मिलिंद मानेरायगड जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून रविवार, 30 नोव्हेंबर रोजी प्रचाराची मुदत संपणार आहे. शेवटच्या दोन दिवसांत…
उरण । घन:श्याम कडू“भावना घाणेकर माझी लढणारी बहीण आहे. झुकणारी नाही. उरणची लेक आहे, २४ तास जनतेसाठी उपलब्ध असते. नवऱ्याच्या इशाऱ्यावर चालणारी स्त्री नाही. तिला उरणकरांनी भरघोस मतांनी विजयी करावं,”…
अलिबाग । सचिन पावशेलांबलेल्या पावसामुळे रब्बी हंगामाची लागवड देखील पुढे गेली. या वर्षी पावसाने आपला मुक्काम लंबल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालं आहे. तयार झालेले पीक पावसामुळे खराब झाले. आता रब्बी…