• Mon. Feb 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आप्पासाहेब धर्माधिकारी: आध्यात्मिक सेवेचा तेजस्वी वारसा

आपले आध्यात्मिक ज्ञान, पांडित्य व निरूपणाच्या प्रभावाने समाजाला सन्मार्गी करण्याची चांगली संधी आध्यात्मिक गुरूंना असते. आध्यात्मिक मार्गातून समाजपरिवर्तन कसे होऊ शकते, त्याचे प्रत्यंतर पद्मश्रीप्राप्त डॉ. दत्तात्रेय नारायण तथा अप्पासाहेब धर्माधिकारी…

आजचे राशिभविष्य

बुधवार, १४ मे २०२५ मेष राशीतुमच्या भावना खासकरून रागावर नियंत्रण ठेवा. जर तुम्ही विद्यार्थी आहेत आणि परदेशात जाऊन शिक्षण इच्छा आहे तर, घरातील आर्थिक स्थिती तुमच्या डोक्यावर भार असेल. नातेवाईकांना…

मोर्बा मॉडर्न इंग्लिश स्कूलचा दहावी परीक्षा निकाल ९८ टक्के

मनाल राऊत ९०. ८० टक्के गुण मिळवून शाळेमध्ये सर्वप्रथम सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी शालांत परीक्षेचा निकाल मंगळवार दि.…

श्रीवर्धनमध्ये महावितरणचा मंगळवारी शटडाऊन! वाळवटी विभागातील ४७ गावांना फटका

देखभाल व दुरुस्तीसाठी वीज खंडित, श्रीवर्धनमध्ये संताप उन्हामुळे बाहेर जाता येईना; वीज नसल्याने घरात ही बसवेना गणेश प्रभाळेदिघी : एकीकडे सूर्य आग ओखत आहे. वातावरणात प्रचंड उकाडा सुरू झाला आहे.…

मोहनलाल सोनी विद्यालयाचा निकाल 95.49 टक्के

प्रतिनिधीबोर्ली पंचतन : जनता शिक्षण संस्थेच्या श्री. मोहनलाल सोनी विद्यालय, बोर्ली पंचतन, ता. श्रीवर्धन प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2025 चा एकूण निकाल 95.49% इतका लागला आहे. मार्च 2025…

भाजपच्या 58 जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यात मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध जिल्ह्यांमध्ये नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्त्या करण्यात आल्या असून,…

भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी. परमार स्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के

प्रतिनिधीनागोठणे : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून यात येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी. परमार स्कुलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा…

शस्त्रसंधीनंतर बलूच आर्मीची भारताला अपील, पाकिस्तानमधील दहशतवाद संपवणार!

नवी दिल्ली : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची नऊ तळ उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव…

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वल, मुंबईचा निकाल 95.84 टक्के

मुंबई : आज मंगळवारी, १३ मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इ. १० वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदा राज्याचा निकाल ९४.१०% लागला आहे.…

‘नो पीयूसी सर्टिफिकेट, नो पेट्रोल-डिझेल’

मुंबई : महाराष्ट्र सरकारनं पर्यावरण रक्षणासाठी मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच राज्यात ‘नो पीयूसी, नो इंधन’ हे नवे धोरण लागू होणार असून, वाहनचालकांकडे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC Certificate) नसेल, तर…

error: Content is protected !!