• Wed. Mar 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

उरणमध्ये खतांचा तुटवडा!

कृषी विभागाने लवकरच खतांची उपलब्धता करावी मनसेची मागणी अनंत नारंगीकरउरण : सततच्या पावसामुळे भातशेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. शिल्लक राहिलेल्या शेतीच्या पिकाला जीवदान देण्यासाठी शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासू लागला आहे.…

शाळेतील मुलाला मारहाण केल्या प्रकरणी रोहा पोलिसात गुन्हा

शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील देवकान्हे गावातील मराठी शाळेच्या पटांगणात दोन विद्यार्थी खेळत होते. त्यांच्यात खेळण्याच्या कारणावरून धक्काबुक्की झाली असता त्याठिकाणी फवारणी करणाऱ्या इसमाने एका विद्यार्थ्याला कानाखाली व पाठीवर हाताने…

ठेकेदाराकडे खंडणी मागणाऱ्या युट्यूब चॅनलच्या संपादकाविरोधात रोह्यात गुन्हा दाखल

गुगल पेद्वारे रक्कम स्वीकारूनही अधिक रकमेची केली मागणी रायगड : गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचे काम व्यवस्थित नाही म्हणून तुमच्या बद्दल बदनामीचा मजकूर लिहून तो पेपरला प्रसारित करतो अशी…

पुरस्कार प्राप्त प्रा. एल.बी. पाटील, सुधीर शेठ, रमेश धनावडे यांचा कोमसाप रायगडकडून सत्कार

प्रतिनिधीमाणगाव : कोमसाप रायगड जिल्हा कार्यकारिणीची माणगाव गोरेगाव दोशी महाविद्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली. त्या बैठकीत महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील यांना शहीद भगतसिंग…

मोठी बातमी! राज्यात सत्तापरिवर्तन, महाविकास आघाडीचं सरकार येणार? ‘या’ सर्व्हेनं महायुतीचं टेन्शन वाढवलं

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेतही महाविकास आघाडीला 165 जागा मिळणार आहेत. तर सत्ताधारी महायुती मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात आपले स्थान टिकवणार असल्याचे एका सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान,…

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन! कॅन्सरशी झुंज अपयशी

मुंबई : ज्येष्ठ विनोदी अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं आहे. मागील दीड वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. आज सकाळी त्यांचं निधन झालं. त्यांनी अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमधून आपल्या…

अतुल म्हात्रे यांची मंत्रीवाडी येथे उद्या जाहिर सभा

विनायक पाटीलपेण : शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र राज्य खजिनदार व मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन अतुल म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रविवार, दि. ११/०८/२०२४ रोजी पेण तालुक्यातील मंत्रीवाडी येथे…

मधुमेह आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी भात बंद करणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

रायगड जनोदय ऑनलाईनजेवणामध्ये भात खायला जवळपास सर्वांनाच आवडतो. पण जेव्हा मधुमेह नियंत्रणात आणायचा असेल किंवा वजन कमी करायचे असेल तर तेव्हा सर्वात आधी भात खाणे बंद केले जाते. पण भात…

आजचे राशिभविष्य

शनिवार, १० ऑगस्ट २०२४ मेष राशीतणावमुक्तीसाठी तुमच्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. मुलांच्या संगतीत राहून तुम्ही आनंद उपभोगू शकाल. कारण मुले ही पृथ्वीवरील सर्वाधिक शक्तिशाली अध्यात्मिक व भावनिक माणसे असतात. तुमचे…

भारताने जिंकले सहावे पदक, अमन सेहरावतची कुस्तीमध्ये कांस्य पदकाची कमाई

पॅरिस : भारताच्या अमन सेहरावत १३-५ गुणांसह कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले. भारतासाठी हे पॅरिस ऑलिम्पिकमधील सहावे पदक ठरले. भारताचा हा कुस्तीपटू ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावण्यासाठी उतरला होता. अमनचा सामना…

error: Content is protected !!