सलीम शेखमाणगाव : मुंबई गोवा महामार्गाचे काम मागील १४ वर्षापासून रखडले आहे. कोकणातील सर्व जनतेला या महामार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या महामार्गावर आजपर्यंत एकूण ३००० ते…
अनंत नारंगीकरउरण : यशश्री शिंदे या उरणमधील तरुणीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. या दुदैवी घटनेने उरण तालुका हादरुन गेला आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी…
खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून प्रांताधिकारी व तहसीलदारांना दिले निवेदन विनायक पाटीलपेण : दहा दिवसापासून सतत पडत आसलेल्या पावसामुळे पेण खारेपाट भागातील भातशेती पाण्याखाली गेली असून शहापाडा, हेटवणे, बाळगंगा या…
रायगड जनोदय ऑनलाईनरिमझिम पावसात गरमागरम चटपटीत भाजलेला मका खाण्याची मजा वेगळीच असते. रस्त्याच्या कडेला असलेल्या मका भाजून देणाऱ्याच्या स्टॉलवरील गर्दीवरून लोकांना त्याची चव किती आवडते हे दिसून येते. पण तुम्हाला…
सोमवार, २९ जुलै २०२४ मेष राशीक्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल.…
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील स्मशानभूमीच्या सुशोभीकरण कामाचे उद्घाटन रविवार, दि. २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या…
अनंत नारंगीकरउरण : शनिवारी उरणच्या यशश्रीचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यानंतर, यशश्रीच्या मारेकऱ्यांना पकडून न्याय मिळावा यासाठी उरण बाजारपेठ बंद करून जनआक्रोश पहायला मिळाला आहे. या घटनेचा मी एक महिला…
विठ्ठल ममताबादेउरण : उरणमध्ये यशश्री शिंदे ही २२ वर्षाची युवती हरविल्याची तक्रार गुरुवार, दि. २५/७/२०२४ रोजी उरण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. उरण पोलीस ठाण्यामार्फत सदर बेपत्ता तरुणीचा शोध सुरु…
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू; नातेवाईकांचा आरोप मिलिंद मानेमहाड : तालुक्यामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अनेकवेळा रूग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार सुरू असताना रूग्ण मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील काही महिन्यापूर्वी डॉक्टर नांदगावकर यांच्या…
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात प्रतिज्ञापत्र घेऊन कोणाला पाठवले? हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी सांगितले. फडणवीस यांनी सांगलीतील मिरजे येथील एनडीएच्या मित्रपक्षाचा…