विठ्ठल ममताबादेउरण : कोकण इतिहास परिषदेचे १३वे राष्ट्रीय अधिवेशन कणकवली येथे आयोजित करण्यात आले होते. सदर परिषदेत विविध विषयांवरील शोधनिबंधांचे सादरीकरण करण्यात आले. या अधिवेशनात उरण तालुक्याच्या इतिहासाला उजाळा देणारे…
• नूतन बसस्थानकाचे विस्तारीकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी• निवारा शेडलगतच्या भुखंडामध्ये हिरकणी कक्ष, सुलभ शौचालय, पाणपोई तसेच दिव्यांग प्रवाशांना व्हील चेअर सुविधांची मागणी गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या…
क्रीडा प्रतिनिधीपोयनाड : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद रविंद्र चवरकर स्मृतीचषक ज्युनियर वयोगटातील एकदिवसीय ४० षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत एसबीसी क्रिकेट अकॅडमी महाड संघांनी अंतिम सामन्यात फायटर्स…
अनंत नारंगीकरचिरनेर-उरणरायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात चिरनेर हे एक आगरी समाजाची वस्ती असलेले गाव. पनवेलपासून २२ किलोमीटर तर उरण शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले निसर्गरम्य गाव. आजूबाजूला डोंगर, तळी,…
मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या पद्धतीनं काम करत आहेत ते कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामानं प्रभावित झालो आहे. त्यांनी सुरू केलेल्या विकासात योगदान देण्याच्या भूमिकेतूनच…
रवी साळुंखे यांची रायगड विभाग नियंत्रकांकडे मागणी विनायक पाटीलपेण : सीएनजीवर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची धाव घेण्याची क्षमता कमी असल्याने मूळ ठिकाण गाठेपर्यंत प्रवाशांना दीड ते दोन तासांचा विलंब लागत…
अनंत नारंगीकरउरण : चिरनेर-गव्हाण फाटा रस्त्यावर मार्गक्रमण करणाऱ्या मालवाहू ट्रेलरला सोमवारी (दि. १२) दुपारी १२ च्या सुमारास अपघात झाला आहे. सदर अपघातात स्कूटीवरुन पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या दोन महिला सुदैवाने बचावल्या…
मुंबई : मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दिकी यांच्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे.…
सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ मेष राशीतुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही अडचणीत टाकाल. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्या ही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो.…
शनिवार, १० फेब्रुवारी २०२४ मेष राशीआयुष्याबद्दल उदार दृष्टीकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल जगण्याबद्दल तक्रारी करुन उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे लाचार निराश विचार, जगण्यातील मजा आणि आयुष्याकडूनच्या आशा…