विनायक पाटीलपेण : गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्थेच्या रविवार, दि. 11 मे 2025 रोजी रायगड जिल्ह्यातील पेण सावरसई येथील गोवा व्हीला अँड रिसॉर्ट- पि. के. बँक्वेट हॉल शेने, सावरसई…
अनंत नारंगीकरउरण : उरण द्रोणागिरी नोड येथील सीडब्ल्युसी (बजेट) या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला मंगळवारी (दि, १३) रात्री १०.३०च्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. सदरची आग ही गोदाम व्यवस्थापकाच्या हलगर्जीपणामुळे…
आपले आध्यात्मिक ज्ञान, पांडित्य व निरूपणाच्या प्रभावाने समाजाला सन्मार्गी करण्याची चांगली संधी आध्यात्मिक गुरूंना असते. आध्यात्मिक मार्गातून समाजपरिवर्तन कसे होऊ शकते, त्याचे प्रत्यंतर पद्मश्रीप्राप्त डॉ. दत्तात्रेय नारायण तथा अप्पासाहेब धर्माधिकारी…
बुधवार, १४ मे २०२५ मेष राशीतुमच्या भावना खासकरून रागावर नियंत्रण ठेवा. जर तुम्ही विद्यार्थी आहेत आणि परदेशात जाऊन शिक्षण इच्छा आहे तर, घरातील आर्थिक स्थिती तुमच्या डोक्यावर भार असेल. नातेवाईकांना…
मनाल राऊत ९०. ८० टक्के गुण मिळवून शाळेमध्ये सर्वप्रथम सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी शालांत परीक्षेचा निकाल मंगळवार दि.…
देखभाल व दुरुस्तीसाठी वीज खंडित, श्रीवर्धनमध्ये संताप उन्हामुळे बाहेर जाता येईना; वीज नसल्याने घरात ही बसवेना गणेश प्रभाळेदिघी : एकीकडे सूर्य आग ओखत आहे. वातावरणात प्रचंड उकाडा सुरू झाला आहे.…
प्रतिनिधीबोर्ली पंचतन : जनता शिक्षण संस्थेच्या श्री. मोहनलाल सोनी विद्यालय, बोर्ली पंचतन, ता. श्रीवर्धन प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2025 चा एकूण निकाल 95.49% इतका लागला आहे. मार्च 2025…
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यात मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध जिल्ह्यांमध्ये नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्त्या करण्यात आल्या असून,…
प्रतिनिधीनागोठणे : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून यात येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी. परमार स्कुलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा…
नवी दिल्ली : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची नऊ तळ उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव…