विश्वास निकमगोवे-कोलाड : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आत्तापर्यंत १४ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर सध्या शेतकरी १५वा…
घनःश्याम कडूउरण : फुंडे गावाजवळील पूल कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आजतागायत पूल उभारण्यात आलेला नाही. मात्र माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी भराव करून रस्ता बनविला होता. परंतु…
कुष्ठरोग दुरीकरणासाठी आपले योगदान देण्याचे आवाहन प्रतिनिधीअलिबाग : आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून, जिल्ह्यात आज महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर पासून रायगड निकुष्ठ मित्र उपक्रमास सुरुवात करण्यात आली. जिल्हा…
सक्षम व कार्यतत्पर नेतृत्व मिळाल्याने कार्यकर्ते आनंदीत शशिकांत मोरेधाटाव : दक्षिण रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा रोठ बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य अमित घाग यांची रोहा तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी नियुक्ती…
अनंत नारंगीकरउरण : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या चिरनेर गावातील जागूत श्री महागणपती मंदिरात सोमवारी (दि. २) संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून भाविकांनी मंदिरात आपल्या लाडक्या श्री महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली…
श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न किरण लाडनागोठणे : आमची पतसंस्था कोणत्याही संस्थेशी स्पर्धा करीत नाही. आम्ही आमच्या पध्दतीने पतसंस्थेचे कामकाज करीत असतो, असे…
प्रतिनिधीमहाड : विन्हेरे गावातील अशोक धाकू शिवदे नावाचा व्यापारी दुकानातील कचरा टाकण्यास नागेश्वरी नदीत गेला असता पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना काल रात्री घडली. आज सकाळी त्याचा मृतदेह नागेश्वरी नदीच्या…
प्रतिनिधीनागोठणे : दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी रोहा गटातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये केंद्र शासन व राज्य शासनाचे आदेशान्वये व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांचे आदेशानुसार रोहा…
निजामपूर नळपाणी योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास सलीम शेखमाणगाव : जनतेशी भावनिक नाते जोडणारा संवेदनशील असा आपला लोकप्रतिनिधी आ. भरतशेठ गोगावले असून एक चांगले नेतृत्व…
अभय पाटीलबोर्ली पंचतन : स्वच्छता पंधरवड्यानिमित्ताने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘1 तारीख 1 तास’ ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमात भर पावसामध्ये देखील दिवेआगर समुद्र किनारा स्वछता मोहीम राबविण्यात आली.…