• Sat. Feb 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या युतीचा प्रस्ताव स्वीकारला, दादरमध्ये मोठी घोषणा

मुंबई : महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरे यांच्याशी काम करण्याची माझी तयारी आहे, असे म्हणत शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी मांडला. त्यांच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक…

वेळास समुद्रात दोन सख्ख्या भावांसह नातेवाईकाचा बुडून मृत्यू

शेकापचे म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील वेळास समुद्रात आज सकाळी दोन भावांसह एका नातेवाईकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना…

महाड तालुका तब्बल 24 तास अंधारात!

निवडणुकीत मतांचा जोगवा मागणारे नेते गायब, जनतेने दाद मागायची कोणाकडे? सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास -शिरगाव सरपंच सोमनाथ ओझर्डे मिलिंद मानेमहाड : तब्बल २४ तास उलटून गेले तरी महाड तालुक्यात अंधाराचे…

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानीत ऋषिकेश मालोरे यांच्या मिरवणुकीत माणगावकर उत्साहाने सहभागी!

सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात येणार सन २०२३ – २४ या वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा माणगाव तालुक्यातील न्हावे गावचे ॲड. पुंडलिक मालोरे यांचा सुपुत्र कु. ऋषिकेश पुंडलिक…

आजचे राशिभविष्य

शनिवार, १९ एप्रिल २०२५ मेष राशीकामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे तर, आज…

महाराष्ट्र सरकारचा हिंदी सक्ती निर्णय: संधी की संकट?

महाराष्ट्र सरकारने 2025-26 शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 अंतर्गत हिंदी भाषा तिसऱ्या अनिवार्य भाषे म्हणून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात विविध…

शिंदेंच्या शिवसेनेकडून हिंदी भाषा सक्तीचे समर्थन! ‘एक उपभाषा शिकलो तर काही कमी होत नाही…’

मुंबई : महाराष्ट्रात आता पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासूनच म्हणजे यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला…

गोपाळ पाटील यांचा “जीवन गौरव पुरस्काराने” सन्मान

घनश्याम कडूउरण : उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक चळवळीत सतत आघाडीवर असणारे गोपाळ पाटील यांना “जीवन गौरव पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत मधुवन कट्टा कोकण…

उरणच्या रस्त्यावर पुन्हा मृत्यूचा ‘ट्रेलर’!

भेंडखळजवळ भीषण अपघातात एकाचा मृत्यू घनश्याम कडूउरण : तालुक्यात ट्रेलर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शुक्रवार, दिनांक १७ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता भेंडखळ गावातील स्मशानभूमीजवळ भीषण अपघात…

मुबलक पाण्यामुळे माणगाव बनणार विकासाचं ‘केंद्र’!

५० कोटीच्या सुधारित नळपाणी पुरवठा योजनेमुळे २५ वर्षाचे टेन्शन मिटले सलीम शेखमाणगाव : झपाट्याने विकसित होणारे तालुक्याचे मुख्यालय असलेले माणगाव शहरात सुमारे ५० कोटी खर्चाची सुधारित नळपाणी पुरवठा योजनेचे काम…

error: Content is protected !!