• Fri. Mar 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

रायगड जिल्ह्यातील ५४ जलविद्युत प्रकल्प रखडले?

मागील दहा वर्षापासून रखडले प्रकल्प लोकप्रतिनिधींची मानसिकता कारणीभूत मिलिंद मानेमहाड : मुंबईपासून जवळ असलेला रायगड जिल्हा निसर्गाचे मुबलक वरदान, ऐतिहासिक गड किल्ले, मनाला मोहविणारे जिल्ह्यातील समुद्रकिनारे, जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण…

Big Breaking: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार, आज निवडणूक आयोग करणार घोषणा

मुंबई : महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. यामुळे खऱ्या आर्थाने आज विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. आज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची…

मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांचा आपदा मित्र व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मान

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विशेष सन्मानपत्र देऊन केले सन्मानित अब्दुल सोगावकरसोगाव : मान्सून २०२४ मध्ये २३ जून रोजी मूनवली येथील तलावात दोन किशोरवयीन मुले पोहत असताना…

तनय उतेकर याची मिनी ऑलिंपिकसाठी स्विडन येथे निवड

गणेश वाघरे शाळेची उत्तुंग भरारी मजिद हजितेमाणगाव : माणगाव येथील शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अतुलनीय पराक्रम करणार्या माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या गणेश वाघरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी तनय ज्ञानेश्वर…

आरोग्यदायी जीवनासाठी दररोज धावा केवळ ‘२०’ मिनिटे !

रायगड जनोदय ऑनलाईनआरोग्यासाठी सकाळी ताज्या हवेत धावणे खूप लाभदायक आहे. यामुळे शरीर सुडौल होतेच, शिवाय आत्मऊर्जा व मानसिक आरोग्यदेखील चांगले रहाते. तसेच हा व्यायाम प्रकार खुपच सोपा आहे. त्यासाठी विशेष…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, १६ ऑगस्ट २०२४ मेष राशीआजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही.…

धक्कादायक! शिक्षकाकडून १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग- पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबईः कांदिवलीमधील एका शाळेतील १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने शाळेच्या मुख्याध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुख्याध्यापिकेने पीडित मुलीच्या कुटुंबियांना हा प्रकार सांगून…

१७ वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत माणगावात महामार्ग जनआक्रोश समितीचे आमरण उपोषण सुरु

जोपर्यंत मुख्यमंत्री भेट देऊन लेखी आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच, आक्रोश समितीचा निर्धार सलीम शेखमाणगाव : १७ वर्ष रखडलेल्या कोकण वासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या बहुचर्चित मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत…

देशात लवकरच समान नागरी कायदा लागू होण्याचे संकेत, लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींचं महत्त्वाचं भाष्य

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशवासीयांना संबोधित केले. लाल किल्ल्यावरून केलेल्या या भाषणात मोदी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. देशाच्या राजकारणातील घराणेशाही निष्ट होणे…

पालघरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना लाच घेताना अटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पालघर : आदिवासी व्यक्तीला जमीन खरेदीची परवानगी देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालघर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. ही माहिती मिळाल्यानंतर एसीबीने सापळा रचून आदिवासी समाजातील…

error: Content is protected !!