• Wed. Jul 16th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

महावितरण अधिकाऱ्यांची ना. आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

महावितरणाचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे दिले निर्देश वार्ताहरअलिबाग : मागणाव तालुक्यात महावितरण विभागाच्या वीज संदर्भात असलेल्या समस्या व इतर विभागांच्या कामकाजाचा आढावा यासंदर्भात शासकीय विश्रामगृह, माणगांव येथे महिला व बालविकास…

ग्रामसभेत अडथळा आणून प्रशासनाची बदनामी प्रकरण; आरोपींना केले गजाआड, २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

अमूलकुमार जैनअलिबाग : म्हसळा तालुक्यातील पांगलोळी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून शासन चौकशी झाली असता संपुर्ण ग्रामपंचायत बरखास्त करून येथे प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासक पाटील यांनी त्यांचे अधिकारात व शासन…

मुंबई-गोवा महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावे; जनतेची मागणी

सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली १३ वर्ष रखडले असून सद्यस्थितीत या महामार्गाची अत्यंत गंभीर अवस्था झाली असून या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी राज्यकर्त्यांनी…

ग्रामसभेत अडथळा निर्माण केल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल, एकास अटक तर दुसरा निसटला

म्हसळा तालुक्यातील पांगलोळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतील प्रकार वैभव कळसम्हसळा : तालुक्यातील पांगलोळी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून शासन चौकशी झाली असता संपुर्ण ग्रामपंचायत बरखास्त करून येथे प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासक पाटील…

श्रीवर्धनच्या ९ वाड्या ‘नॉट रिचेबल’

पावसाळ्यात संपर्क साधणार कसा? गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यात चार दिवसात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. आता पावसाने उघडीप दिल्याने येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, दुर्गम भाग म्हणून बोर्लीपंचतन परिसरातील ९…

बेघर झालेल्या आदिवासी बांधवांना शिवशक्ती चॅरिटेबल ट्रस्टचा मदतीचा हात

विठ्ठल ममताबादेउरण : रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा उरण तालुक्यालाही मोठ्या प्रमाणात बसला. याच तडाख्यात उरणमधील ऐतिहासिक दृष्टीने महत्वाचा असलेल्या द्रोणागिरी पर्वताला सुद्धा अतिवृष्टीची झळ बसली. मोठ्या प्रमाणात द्रोणागिरी पर्वत…

बाईपण भारी देवा! केवळ २५० रुपयांमुळे ११ महिलांचे नशीब पालटलं, क्षणात बनल्या १० कोटींच्या मालक

वृत्तसंस्थामाणसाचं आयुष्य कधी आणि कसं बदलेल हे सांगता येत नाही. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की त्यांचे नशीबच पालटून जातं. सध्या अशीच एक घटना समोर आली…

भाजपाची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर; विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया राहटकरांना पुन्हा संधी

वृत्तसंस्थानवी दिल्ली : भाजपाने पक्षाच्या बहुप्रतिक्षित संघटनात्मक पुनर्रचनेत, आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नवीन केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली, ज्यात नऊ महिला आणि दोन मुस्लीम नेत्यांचा समावेश आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि केंद्रीय कार्यालयाचे…

व्हॉट्सअ‍ॅपवर +92, +84, +62 या नंबरवरुन कॉल येत असतील तर व्हा सावध! दुर्लक्ष करणं ठरेल मोठी चूक

व्हॉट्सअ‍ॅप हे जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप्सपैकी एक आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून केवळ टेक्स्ट मेसेज नाही, तर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलही करता येतात. मात्र, या फीचर्सचा गैरफायदा देखील घेतला जातो. सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर अशाच…

अलिबाग रेवस मार्गावर भाल गावाजवळ दुचाकीचा अपघात, दोघे जखमी

पिंट्या गायकवाड मित्रमंडळ रुग्णवाहिकेसह आले मदतीला अमूलकुमार जैनअलिबाग: अलिबाग रेवस मार्गावर भाल गावाजवळ रस्त्यातील खड्डा चुकविताना रस्त्यावर पडलेल्या खडीवरून घसरल्यामुळे दुचाकीसह रस्त्याच्या कडेला पडून अपघात झाला. यावेळी दुचाकीवरून प्रवास करणारे…

error: Content is protected !!