आरोग्य हा सध्या प्रत्येकाच्याच आयुष्यात ऐरणीवर आलेला मुद्दा आहे. सर्वजण आरोग्याबद्दल चिंता करताना दिसतात. गावांपासून शहरांपर्यंत सर्रास आरोग्याविषयी बोललं जात असतं. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, निरोगी आयुष्यासाठी व्यायाम आवश्यक आहेच,…
शुक्रवार, २७ जून २०२५ मेष राशीआयुष्याबद्दल उदार दृष्टीकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल जगण्याबद्दल तक्रारी करुन उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे लाचार निराश विचार, जगण्यातील मजा आणि आयुष्याकडूनच्या आशा…
मुंबई : राष्ट्रीय महामार्गावर खासगी कारधारकांसाठी केंद्र सरकारने ‘फास्टॅग टोल पास’ योजना सुरू केली असून, सतत प्रवास करणाऱ्यांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. फास्टॅगच्या माध्यमातून टोल भरताना वेळेची वाचवणूक…
विद्यार्थ्यांसह नागरिक त्रस्त; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका अनंत नारंगीकरउरण : उरण शहरात बेशिस्त रिक्षा वाहतूक, अनधिकृत पार्किंग, आणि रस्त्यावरील अतिक्रमण यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या गोंधळामुळे…
गुरूवार, २६ जून २०२५ मेष राशीप्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी…
मुंबई ; महाराष्ट्रातील सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी एक सुखद बातमी पुढे आली आहे. महावितरणने सादर केलेल्या याचिकेवर राज्य वीज नियामक आयोगाने (MERC) दिलेल्या निर्णयानुसार, वीजदरात टप्प्याटप्प्याने तब्बल 26% कपात करण्यात येणार…
सलीम शेखमाणगाव : वाहतूक शिस्तीचा अभाव आणि बेकायदेशीर वाहनधारकांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर माणगाव पोलिस व वाहतूक विभागाने संयुक्तरित्या कारवाईची मोहीम छेडली आहे. शहरातील मुख्य रस्ते, पुणे महामार्ग, चौक, बाजारपेठा,…
मुंबई : २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान संपल्यानंतर अचानक ७६ लाख मतांची भर पडल्याच्या वादाला मुंबई उच्च न्यायालयाने पूर्णविराम दिला आहे. यावर दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळत, कोर्टाने आरोपांमध्ये…
घनःश्याम कडूउरण : नवी मुंबई प्रकल्पातील चाणजे गावातील अनधिकृत बांधकामांवर आता उच्च न्यायालयाचा दणका बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रिट याचिका क्र. १८०७/२०२४ फेटाळत २० जून २०२५ रोजी चाणजे…
प्रतिनिधीउरण : नागाव-म्हातवली ओएनजीसी सेवानिवृत्त सामाजिक संस्थेच्यावतीने शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता 10वी व 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन माऊली…