• Tue. Feb 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

‘शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवा’; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

मुंबई : यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्याआधी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणं अनिवार्य केल्याचे निर्देश राज्यातील सर्व शाळांना दिले जातील, अशी हमी राज्य सरकरानं बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. 16 जूनला…

महायुती सरकारचे 100 दिवसांचे रिपोर्ट कार्ड जाहीर; ‘या’ पाच मंत्र्यांनी बाजी मारली

मुंबई : महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर 100 दिवसांतील कामगिरीचे रिपोर्ट कार्ड आज महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे 48 विभागांच्या कामगिरीचे गुण आणि टॉप…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १ मे २०२५ मेष राशीतुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. भविष्यात जर तुम्हाला आर्थिक रूपात मजबूत बनायचे आहे तर, आज पासूनच धन बचत करा. आपल्या घरातील वातावरण…

उरणमध्ये कामगार एकजुटीचा विजय! ४३ सफाई कामगारांना मिळाला न्याय

संतोष पवार यांचे उपोषण स्थगित घन:श्याम कडूउरण : उरण नगरपरिषदेत काम करणाऱ्या ४३ स्त्री-पुरुष कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून अचानक कमी करणाऱ्या भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट कंपनीविरोधात म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या नेतृत्वाखाली उरण…

ठाकरेंना मोठा धक्का! एकनाथ शिंदेना शिवीगाळ करणारा नेताच शिंदे सोबत

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलटफेर होताना दिसत असून कोण कधी कुठल्या पक्षात प्रवेश करेल, याचा अंदाज बांधणं कठीण झालं आहे. शिवसेनेकडून मुंबईचं महापौरपद भूषवलेले, फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी…

उरणच्या रस्त्यांवर मृत्यूचे थैमान! जासई दास्तान फाटा उड्डाणपुलावर अपघात, तरुणीचा मृत्यू

घन:श्याम कडूउरण : उरणमधील रस्त्यांवर मृत्यूचे थैमान सुरु असून आज सकाळी पुन्हा एकदा जासई दास्तान फाटा उड्डाणपुलावर अपघात झाला. या अपघातात अंकिता मयेकर या २९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला.…

मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून अलिबागमध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन

अलिबाग : मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साहित्यसंपदातर्फे राज्यस्तरीय साहित्यसंमेलन अलिबाग येथे आयोजित करण्यात आले आहे. दिनांक १ मे रोजी आदर्श नागरी पतसंस्था येथे सकाळी १० ते ६ या वेळेत…

पाण्यासाठी ८९ वर्षीय अनंत परदेशींचं १ मेपासून उपोषण; प्रशासनाला आश्वासनांचा विसर

रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर ‘स्वातंत्र्यपूर्व काळ चांगला होता’ म्हणत उपोषणाचा एल्गार! घन:श्याम कडूउरण : “स्वातंत्र्यपूर्व काळ चांगला होता!”, ८९ वर्षीय अनंत परदेशी यांनी प्रशासनाच्या फसव्या आश्वासनांमुळे टाकलेली ही आर्त हाक…

माणगाव उतेखोलवाडीत अज्ञात इसमाने २ वाहने जाळली

सलीम शेखमाणगाव : शहरात मागील काही दिवसांपासून धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. यामध्ये अजून एक भर पडली आहे. माणगांव शहरातील उतेखोलवाडी येथिल सर्वसामान्य वाघमारे कुटुंब. हातावर कमविणे व पानावर मेहनत…

फ्लेमिंगोंसाठी सरसावले वनमंत्री गणेश नाईक

महेंद्रशेठ घरत यांच्या दातृत्वाचे गणेश नाईक यांनी केले कौतुक! विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी फ्लेमिंगोचे अस्तित्व टिकून राहावे म्हणून नवी मुंबईतील पाणथळ जागा आरक्षित करण्याचा महत्त्वपूर्ण…

error: Content is protected !!