• Tue. Feb 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

जिल्ह्यातील शासकीय औषधनिर्माण अधिकाऱ्यांसाठी ‘स्मार्ट फार्मासिस्ट कोर्स 2.0’चे आयोजन

अलिबाग : महाराष्ट्र राज्य औषध परिषद (MSPC) द्वारे औषध माहिती केंद्र (DIC) मार्फत विविध ठिकाणी कार्यरत असणाऱ्या फार्मासिस्टना सक्षम करण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत त्यापैकी एक “स्मार्ट…

म्हसळा तालुक्यात बिबट्याची दहशत!

रेवली येथील शेतकऱ्याने गोठ्यात बांधून ठेवलेल्या वासरावर बिबट्याचा हल्ला वैभव कळसम्हसळा : तालुक्यातील रेवली येथील गरीब शेतकरी प्रतिभा प्रकाश पदरत यांनी त्यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार…

वक्फ कायद्यावरील दुरूस्ती योग्यच; केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले प्रतिज्ञापत्र

नवी दिल्ली : वक्फ दुरुस्ती कायदा 2025ला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल करण्यात आले आहे. गेल्या 100 वर्षांपासून, वापरकर्त्याद्वारे वक्फला केवळ नोंदणीवर मान्यता दिली जाते,…

रामवाडीत श्री लक्ष्मीनारायण उत्सव सोहळा

बुधवारी विविध कार्यक्रमांसह हरिपाठ भजन किर्तनाचे आयोजन विनायक पाटीलपेण : तालुक्यातील रामवाडी येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही बुधवार, दि. ३० एप्रिल रोजी श्री लक्ष्मीनारायण उत्सव सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होणार…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, २५ एप्रिल २०२५ मेष राशीबसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. खुर्चीत किंवा कोचावर कुठेही व्यवस्थित, नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य…

उरणच्या खाडी किनार्‍यावर भूमाफियांचा धुमाकूळ!

खारफुटी तोड, डेब्रिज टाकून बेकायदा बांधकामांची तयारी घनःश्याम कडूउरण : उरणमधील समुद्र किनारपट्टीला लागून असलेल्या खाडी भागात भूमाफियांनी बेकायदा बांधकामाचे धाडस सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून खाडीतील खारफुटीची तोड…

म्हसळा सकलप बायपासला अवजड वाहनांच्या अपघाताची मालिका सुरूच!

बॉक्साइड वाहतूक करणारा डंपर रस्त्यावर कलंडला; जीवितहानी टळली वैभव कळसम्हसळा : शहराचे पर्यायी मार्गावरील दिघी-पुणे राष्ट्रीय मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या…

पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याला जिल्हा प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य

टँकरची मागणी आल्यानंतर 24 तासात पाणी पुरवठा करण्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे निर्देश रायगड : पिण्यासाठी पाणी हे आपले सर्वोच्च प्राधान्य आहॆ. त्यामुळे जिल्ह्यात ज्या ठिकाणी टँकरची मागणी होईल त्या…

रोह्यातील कामगारांनी दिलेले प्रेम माझ्या मनात अग्रस्थानी राहील -उदय शेटे

शशिकांत मोरेधाटाव : कामगार क्षेत्रात १९९३ साली काम करीत असताना कामगारांचे नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला मिळाली. त्यानंतर भारतीय कामगार सेनेने विभागवार काम करण्याची संधी दिली आणि चिटणीस पदावर…

महाडमध्ये १३४ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचा हिरमोड! मिलिंद मानेमहाड : शासनातर्फे सरपंच पदांच्या आरक्षणासाठी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी अनेकांना निकाल एकूण डोक्याला बांधलेले बाशिंग काढून…

error: Content is protected !!