बॉक्साइड वाहतूक करणारा डंपर रस्त्यावर कलंडला; जीवितहानी टळली वैभव कळसम्हसळा : शहराचे पर्यायी मार्गावरील दिघी-पुणे राष्ट्रीय मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या…
टँकरची मागणी आल्यानंतर 24 तासात पाणी पुरवठा करण्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे निर्देश रायगड : पिण्यासाठी पाणी हे आपले सर्वोच्च प्राधान्य आहॆ. त्यामुळे जिल्ह्यात ज्या ठिकाणी टँकरची मागणी होईल त्या…
शशिकांत मोरेधाटाव : कामगार क्षेत्रात १९९३ साली काम करीत असताना कामगारांचे नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला मिळाली. त्यानंतर भारतीय कामगार सेनेने विभागवार काम करण्याची संधी दिली आणि चिटणीस पदावर…
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचा हिरमोड! मिलिंद मानेमहाड : शासनातर्फे सरपंच पदांच्या आरक्षणासाठी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी अनेकांना निकाल एकूण डोक्याला बांधलेले बाशिंग काढून…
गुरुवार, २४ एप्रिल २०२५ मेष राशीतुमचा आनंदी उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. कुटुंबातील सदस्यांसोबत काही अडचणी निर्माण होती परंतु त्याचा…
अनंत नारंगीकरउरण : सिडको अतिक्रमण विभागाकडून बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील बेकायदा बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. बुधवारी (दि. २३) केलेल्या कारवाईत बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत बांधलेल्या अनाधिकृत चाळीच्या खोल्या तोडण्यात आल्या.…
वैभव कळसम्हसळा : तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत आज २३ एप्रिल रोजी न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे काढण्यात आली. यामध्ये सर्वसाधारणसाठी १०, सर्वसाधारण स्त्री १२, अनुसूचित जमाती स्त्री.…
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या २०२५ ते २०३० या कालावधीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिला यांच्यासाठी राखून ठेवण्याच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडत आज दि.…
गावातील स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची नोकर भरती करण्याची पागोटे ग्रामपंचायतची मागणी पत्रकार परिषद घेऊन ग्रामपंचायतने केली आपली भूमिका स्पष्ट विठ्ठल ममताबादेउरण : पागोटे ग्रामपंचायत हद्दीत नव्याने कार्यरत झालेल्या एल अँड टी…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली असून दहशतवाद्यांना संपवा अशी मागणी केली जात आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली…