• Sun. Feb 22nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

महाड तालुका तब्बल 24 तास अंधारात!

निवडणुकीत मतांचा जोगवा मागणारे नेते गायब, जनतेने दाद मागायची कोणाकडे? सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास -शिरगाव सरपंच सोमनाथ ओझर्डे मिलिंद मानेमहाड : तब्बल २४ तास उलटून गेले तरी महाड तालुक्यात अंधाराचे…

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानीत ऋषिकेश मालोरे यांच्या मिरवणुकीत माणगावकर उत्साहाने सहभागी!

सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात येणार सन २०२३ – २४ या वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा माणगाव तालुक्यातील न्हावे गावचे ॲड. पुंडलिक मालोरे यांचा सुपुत्र कु. ऋषिकेश पुंडलिक…

आजचे राशिभविष्य

शनिवार, १९ एप्रिल २०२५ मेष राशीकामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे तर, आज…

महाराष्ट्र सरकारचा हिंदी सक्ती निर्णय: संधी की संकट?

महाराष्ट्र सरकारने 2025-26 शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 अंतर्गत हिंदी भाषा तिसऱ्या अनिवार्य भाषे म्हणून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात विविध…

शिंदेंच्या शिवसेनेकडून हिंदी भाषा सक्तीचे समर्थन! ‘एक उपभाषा शिकलो तर काही कमी होत नाही…’

मुंबई : महाराष्ट्रात आता पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासूनच म्हणजे यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला…

गोपाळ पाटील यांचा “जीवन गौरव पुरस्काराने” सन्मान

घनश्याम कडूउरण : उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक चळवळीत सतत आघाडीवर असणारे गोपाळ पाटील यांना “जीवन गौरव पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत मधुवन कट्टा कोकण…

उरणच्या रस्त्यावर पुन्हा मृत्यूचा ‘ट्रेलर’!

भेंडखळजवळ भीषण अपघातात एकाचा मृत्यू घनश्याम कडूउरण : तालुक्यात ट्रेलर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शुक्रवार, दिनांक १७ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता भेंडखळ गावातील स्मशानभूमीजवळ भीषण अपघात…

मुबलक पाण्यामुळे माणगाव बनणार विकासाचं ‘केंद्र’!

५० कोटीच्या सुधारित नळपाणी पुरवठा योजनेमुळे २५ वर्षाचे टेन्शन मिटले सलीम शेखमाणगाव : झपाट्याने विकसित होणारे तालुक्याचे मुख्यालय असलेले माणगाव शहरात सुमारे ५० कोटी खर्चाची सुधारित नळपाणी पुरवठा योजनेचे काम…

उन्हाचा तडाखा वाढला! उरण तहसील कार्यालयाजवळील पाणपोई झाली नामशेष

अनंत नारंगीकरउरण : उरण परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, नागरिक हे आपली शासकीय कामे करुन घेण्यासाठी उरण शहरातील शासकीय कार्यालयात ये-जा करत आहेत. मात्र, उरण तहसील कार्यालयाच्या प्रांगणात असलेली पिण्याच्या पाण्याची पाणपोई…

कोलाड पाटबंधारे खात्याचा मनमानी कारभार!

कालव्याला पाणी न सोडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान; नुकसान भरपाईची मागणी विश्वास निकमकोलाड : कोलाड पाटबंधारे विभागाने कालव्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च केला. परंतु अद्यापही कामे पूर्ण झाली नाहीत. याउलट काही…

error: Content is protected !!