आरटीओ आणि पोलिस प्रशासनाचा कानाडोळा मिलिंद मानेमहाड : औद्योगिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात लागणारा दगडी कोळसा अवजड वाहनांमधून ओव्हरलोड वाहतूक करत कंपन्यांना पुरवठा केला जात आहे. ज्या वाहनातून हा कोळसा आणला…
कपडे काढून नाचू नका असे सांगितल्याचा राग आल्याने लोखंडी कालत्याने दोघांना मारहाण; एकाचा मृत्यू एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर एक फरार अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील बीड गावाच्या इस्टूल वाडीमध्ये…
नराधम विलास गुलालकर याच्या विरोधात गुन्हा दाखल मिलिंद मानेमहाड : तालुक्यातील एका ५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना महाड तालुक्यातील ईशाने कांबळे गावातील ऐश्वर्या हेअर कटिंग सलूनमध्ये घडली. महाड तालुक्यातील…
क्रीडा प्रतिनिधीरायगड : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पै. अन्वर बुराण स्मृतीचषक चौदा वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय ४० षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत बी. पी.…
गुरुवार, १५ मे २०२५ मेष राशीतुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. मुलांच्या बक्षिस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा…
मुख्याधिकारी समीर जाधव व कंत्राटदार यांच्याशी समन्वय साधून मार्ग निघाला विठ्ठल ममताबादेउरण : दि. १३/५/२०२५पासून सुरू केलेले आमरण उपोषण उरण नगर परिषद प्रशासनाने प्रलंबित निविदा प्रक्रिये संदर्भात कराराची पुढील प्रक्रिया…
विनायक पाटीलपेण : चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया रायगड, पेण संस्थेच्या वतीने ५ हजार प्रतिपालित व अप्रतिपालीत मुलांना शालेय आणि जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. तसेच त्यांची वैद्यकीय तपासणीही चिल्ड्रन्स फ्युचर…
मुंबई : राज्यातील महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली ‘लाडकी बहीण योजने’च्या नावाने नागरिकांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुहू पोलिसांकडून एका दाम्पत्यासह ४ जणांवर गुन्हा नोंदवून त्यांच्या जवळून मोठ्या…
एमसीएकडून ७५ लाखांचे अनुदान क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या टी-२० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्ह्याचे लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे…
मुंबईपर्यंतचा प्रवास खिळखिळ्या झालेल्या एसटीतून गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील एसटी महामंडळाच्या दुर्लक्षित कारभारामुळे आता आगाराला नादुरुस्त गाड्यांचे ग्रहण लागले आहे. दोन महिन्यामध्ये खराब बसेस प्रवासात बंद पडल्याच्या चार घटना…