• Mon. Feb 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

किहीम सरपंच प्रसाद गायकवाड यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी

माजी आमदार पुत्र आणि नातवावर गुन्हा दाखल अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील किहीम सरपंच प्रसाद गायकवाड उर्फ पिंट्या यांना बामणसुरे येथे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र राजेंद्र ठाकूर उर्फ…

हॉटेलची रूम ताब्यात घेतली अन्…एक तासात मुलीचा बुडून दुर्देवी मृत्यू

मुरुड येथील हॉटेल सी शेल येथील जलतरण तलावात बुडून पाच वर्षीय मुलीचा मृत्यू अमुलकुमार जैनअलिबाग : सागरी पर्यटनसाठी जगप्रसिद्ध असलेल्या मुरुड तालुक्यातील मौजे मुरुड समुद्रनजिक असलेल्या सी शेल या हॉटेलच्या…

उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या युतीचा प्रस्ताव स्वीकारला, दादरमध्ये मोठी घोषणा

मुंबई : महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरे यांच्याशी काम करण्याची माझी तयारी आहे, असे म्हणत शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी मांडला. त्यांच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक…

वेळास समुद्रात दोन सख्ख्या भावांसह नातेवाईकाचा बुडून मृत्यू

शेकापचे म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील वेळास समुद्रात आज सकाळी दोन भावांसह एका नातेवाईकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना…

महाड तालुका तब्बल 24 तास अंधारात!

निवडणुकीत मतांचा जोगवा मागणारे नेते गायब, जनतेने दाद मागायची कोणाकडे? सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास -शिरगाव सरपंच सोमनाथ ओझर्डे मिलिंद मानेमहाड : तब्बल २४ तास उलटून गेले तरी महाड तालुक्यात अंधाराचे…

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानीत ऋषिकेश मालोरे यांच्या मिरवणुकीत माणगावकर उत्साहाने सहभागी!

सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात येणार सन २०२३ – २४ या वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा माणगाव तालुक्यातील न्हावे गावचे ॲड. पुंडलिक मालोरे यांचा सुपुत्र कु. ऋषिकेश पुंडलिक…

आजचे राशिभविष्य

शनिवार, १९ एप्रिल २०२५ मेष राशीकामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे तर, आज…

महाराष्ट्र सरकारचा हिंदी सक्ती निर्णय: संधी की संकट?

महाराष्ट्र सरकारने 2025-26 शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 अंतर्गत हिंदी भाषा तिसऱ्या अनिवार्य भाषे म्हणून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात विविध…

शिंदेंच्या शिवसेनेकडून हिंदी भाषा सक्तीचे समर्थन! ‘एक उपभाषा शिकलो तर काही कमी होत नाही…’

मुंबई : महाराष्ट्रात आता पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासूनच म्हणजे यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला…

गोपाळ पाटील यांचा “जीवन गौरव पुरस्काराने” सन्मान

घनश्याम कडूउरण : उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक चळवळीत सतत आघाडीवर असणारे गोपाळ पाटील यांना “जीवन गौरव पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत मधुवन कट्टा कोकण…

error: Content is protected !!