बुधवार, २८ मे २०२५ मेष राशीठराविक कालाने येणारा मानसिक शाररिक थकवा काही प्रश्न निर्माण करेल. तुमच्या शरीराची प्रक्रीया सुरळीत चालण्यासाठी संपूर्ण विश्रांतीची गरज आहे. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर…
अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या मोहोत गावात श्याम सिताराम भिसे याने राहत्या घराशेजारील परसबागेत अमली पदार्थाच्या गांजा या पिकाची लागवड केली असल्याची घटना ताजी…
अब्दुल सोगावकरसोगाव : मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत हद्दीतील जनजीवन विस्कळीत झाले असून, किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी मंगळवार, दि. २६ मे रोजी ग्रामपंचायत हद्दीतील किहीम आदिवासी वाडी…
विठ्ठल ममताबादेउरण : दि. २६ मे २०२५ रोजी सकाळी अचानक झालेल्या जोरदार पावसाने आणि चक्रीवादळाने संपूर्ण उरण तालुक्यामध्ये हाहाकार माजवला. उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरावरील पत्रे उडाले, पत्रे उडून घरामधील…
पुणे: पुण्यातील वैष्णवी शशांक हगवणे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणेचा पोस्टमोर्टम रिपोर्ट आता समोर आला असून यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार,…
मंगळवार, २७ मे २०२५ मेष राशीतुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी ठरते. तुमचा योग्य दृष्टिकोन चुकीच्या दृष्टिकोनावर मात करतो. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण…
दिवेआगर-भरडखोल मार्गावरील पुल पाण्याखाली; दिवेआगरमध्ये पाणी घुसण्याची भीती संततधार पावसामुळे शेती व व्यवहार ठप्प गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी मार्गावरील नव्याने होत असलेल्या पुलाच्या कामाला दिरंगाई झाल्याने दिवेआगर गावाजवळील…
रायगड : रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मुरूड तालुक्यात सर्वाधिक ३७१ मिमी पावसाची नोंद झाली असून, श्रीवर्धनमध्ये ३०८ मिमी आणि म्हसळा तालुक्यात ३०० मिमी पाऊस पडला…
सोमवार, २६ मे २०२५ मेष राशीमद्यपान करू नका, त्यामुळे आपली झोप बिघडू शकते आणि चांगल्या विश्रांतीपासून तुम्ही दूर जाता. जर तुम्हाला वाटते की, तुमच्याकडे पर्याप्त धन नाही तर, आज घरातील…
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील महायुतीवर नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर या आधीही रामदास आठवले यांनी…