बारा वर्ष रखडलेल्या कामांची दखल कोण घेणार? विश्वास निकमगोवे-कोलाड : मागील तेरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या खड्यांची व्येथा पहिल्याच पावसात भले मोठे खड्डे पडले असुन या खड्ड्यांचा त्रास प्रवाशांसह वाहन…
शशिकांत मोरेधाटाव : शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. प्रचंड काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रती प्रत्येक घटकाने आदरभाव जपला पाहिजे. आता तरुणही नोकरी व व्यवसायाला पूरक मानत शेतीकडे वळला पाहिजेत, त्यासाठी विविध…
विठ्ठल ममताबादेउरण : बहुउद्देशीय मार्गीकेचे मुख्य भुसंपादन अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्यासोबत अलिबाग विरार कॉरीडोर भू संपादित शेतकऱ्यांच्या कमिटीची बैठक शुक्रवार, दिनांक 14 जुलै 2023 रोजी पनवेल तालुक्यातील भूसंपादन अधिकारी मेट्रो…
किरण लाडनागोठणे : येत्या काही तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्हयात वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाच्या शक्यतेचा ईशारा भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिला आहे. भारतीय…
अमूलकुमार जैनबोर्ली मांडला : विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी, रायगडचे अध्यक्ष प्रदिप परशुराम ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड…
लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या किंवा सडपातळ तंदुरुस्त शरीर मिळवू इच्छिणार्या प्रत्येकाच्या मनात झपाट्याने वजन कसे कमी करायचे किंवा चरबी सहज कशी कमी करायची यासारखे प्रश्न फिरत असतात. बरेच लोक पटकन वजन…
शनिवार, दि. १५ जुलै २०२३ मेष राशीप्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच…
वृत्तसंस्थामावळ : मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मावळ तालुक्यातील आंबी इथे एका बंद खोलीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते अनेक दिवसांपासून इथे वास्तव्यास…
प्रतिनिधीपेण : शिवतेज युवा फाऊंडेशन रायगड, संस्थेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या पुस्तकपेढी योजनेच्या माध्यमातून सलग दुसऱ्या वर्षी देखील समाजातील सुमारे 35 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून पुस्तके व वह्या वाटप करण्यात…
अमूलकुमार जैनअलिबाग : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील कुपोषणमुक्तीसाठी तसंच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी युद्धस्तरावर काम करणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्याचप्रमाणे देशभराच सध्या चर्चिला जात अससेला…